एक्स्प्लोर

Agriculture News : हवामानातील बदलाचा शेती पिकांना फटका, उत्पादनात घट होणार; शेतकरी चिंतेत

बदलत्या वातावरणाचा (Climate Change) शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळं रब्बी पीकं (Rabi Crop) धोक्यात आली आहेत.

Agriculture News : राज्यात सातत्यानं तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं (Rain) देखील हजेरी लावली आहे. या बदलत्या वातावरणाचा (Climate Change) शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळं रब्बी पीकं (Rabi Crop) धोक्यात आली आहेत. कापूस, तूर, हरभरा तसेच भाजीपाला पिक्काचं 20 ते 25 टक्के नुकसान होण्याची वर्तवण्यात आली आहे.

उत्पादनात घट येणार

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले आहे. दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्र देखील गारठला आहे. तिथेही तापमानाचा पारा घसरला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काह ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. अशा बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण याचा पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

किडींसोबत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

बदलत्या वातावरणामुळं पिकांवर किडींसोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि धुक्यामुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर तूर आणि हरभऱ्याचा फुलोरा गळतो. गव्हाची पाने पिवळी पडतात. मोसंबीचा अंबिया बहार गळत आहे. तसेच आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच आंब्याच्या झाडांना लागलेला मोहर या ढगाळ वातावरणामुळं कमी होत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत 

कोकणात उशिरानं थंडी सुरु झाली. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : कोकणात थंडी उशीरा सुरु, आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत; यंदा हापूस उशिरा मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

Akola Urea Fertilizer Shortage : महाराष्ट्रात युरिया खताचा प्रचंड तुटवडा, अकोटमध्ये शेतकरी रात्रभर कृषी केंद्राबाहेर झोपले, गर्दीमुळे अखेर पोलीस कमांडो बोलावले
महाराष्ट्रात युरिया खताचा प्रचंड तुटवडा, अकोटमध्ये शेतकरी रात्रभर कृषी केंद्राबाहेर झोपले, गर्दीमुळे अखेर पोलीस कमांडो बोलावले
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
Dattatray Bharne on Rain: मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन, 24 जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन, 24 जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule: 'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget