एक्स्प्लोर
Advertisement
Cheetah comeback to India : बिश्नोई समाज चित्त्यांविरोधात, PM Narendra Modi यांना पत्र
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या जंगलातून 181 चितळे सोडण्यात आले आहेत. या बद्दल नराजी व्यक्त करणारं पत्र अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. भारतातील जंगलांमधील नामशेष झालेल्या प्रजाती वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या नेतृत्वाखाली नामिबियातून 8 चित्ते आणले आहेत. बिष्णई समाजाला चितळ, हरीण इत्यादी खाण्यात दिल्याने खूप दुखावले जाते.
भारत
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
PM Narendra Modi SUPER EXCLUSIVE : जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, मोदींची मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion