Neelam Gorhe Delhi Interview : निलम गोऱ्हे पुन्हा कवितांकडे कशा वळल्या? मराठी शाळेत शिकलेली मुलगी ते विधानपरिषदच्या उपसभापती, संपूर्ण प्रवास
Neelam Gorhe Delhi Interview : निलम गोऱ्हे पुन्हा कवितांकडे कशा वळल्या? मराठी शाळेत शिकलेली मुलगी ते विधानपरिषदच्या उपसभापती, संपूर्ण प्रवास
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आजच्या या घडलो बिघडलो बिघडलो हा शब्द संयोजकांचा नाहीये माझाच आहे सत्राच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत ज्या मुलाखत देणार आहेत त्या नीलम गोरे आहेत त्या सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत पण हा. त्यांचा पुरेसा नाहीये समाजवादी चळवळीतून त्यांचं करियर सुरू झालं वगैरे वगैरे त्याच्यातही आपल्याला फारसा इंटरेस्ट असण्याचे कारण नाही तुम्हाला आवर्जून असं सांगायला हव विशेषता कवी लोकांना आनंद होईल ही अशी बातमी सांगायला हवी की नीलम गोरेंनी पुन्हा कविता लिहिणं सुरू केलेला आहे अशात आणि नीलम गोरेंच्या कविता आम्ही 7172 पंचबाजी आहेत चंद्रशेखर शिवराम गोरे हे सयाजीराव गायकवाड्यांच्या राज्यामध्ये राजकवी होते त्यांच्या कविता अतिशय त्याकाळी गाजलेल्या होत्या त्यांचा कविता संग्रहही प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांच्या एका कविता संग्रहावर चमत्कारिक का असं काहीतरी बरोबर ना काय हो चमत्कार काय हो चमत्कार त्याच्यावर चित्रपटही निघालेला आहे तर एक कवियत. एक सामाजिक क्षेत्रामध्ये विधायक क्षेत्रामध्ये काम करणारी कार्यकर्ती ते राजकारणी ही कसं काय बदल होत गेले मॅडम आपले प्रवासामध्ये एक तर ज्या शाळांमध्ये मी शिकले त्याच्यामध्ये तीन शाळा सगळ्यात प्रथम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे आणि त्या... कार्यक्रमाला सरहदच्या आणि सर्व आपल्या साहित्य संस्थांच्या नेतृत्त्वातून दिल्लीमध्ये हे मांडता येतय आणि आम्ही घडलो काय किंवा बिघडलो काय ज्याची त्याची दृष्टी कशी आहे त्याप्रमाणे ते दिसणार आहे आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण सुरेश प्रभू यांच्यासारखं फार ज्याला आपण म्हणू एक वेगळ्या प्रकारच त्यांच नेतृत्व आणि माझं कामाची पद्धत त्याच्यात थोडासा फरक नक्की जाणवेल त्यामध्ये. आणि आमच्या ज्या तिन्ही शाळा म्हणजे पहिली मी महानगरपालिकेच्या मुंबईच्या शाळेत शिकले हे मला सांगायला मराठी शाळेत अर्थात आणि त्याच्यानंतर साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क आणि गोरेगावच नंदादीप विद्यालय या तिन्ही शाळांमधले आमचे जे शिक्षक होते त्यांनी लिखाणासाठी प्रत्येक वेळेला निबंध लिहिले किंवा वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये प्रोत्साहन देणं अशा प्रकारचं काम होत होतं आणि साने गुरुजींच्या गोष्टी वाचल्यावरती मिरी असेल त्यातला गोप्या असेल. या सगळ्या कथांचा शेवट फार करूण असायचा आणि त्यामुळे असं वाटायचं की हा दुखी शेवट बदलता येईल का आपल्याला तो शेवट कसा आपल्याला काहीतरी अधिक चांगला का रडू यायच त्या कथा वाचल्या की आम्ही साने गुरुजी कथामालेमध्ये खूप रडायचोदी हमसा आमशी रडायचो ज्यावेळेला कोणी असे दुःख वाट्याला येत त्यावेळेला विशेषता सोनसाखळीची गोष्ट म्हणून गोष्ट आहे एक सानिक गुरुजींची की ज्याच्यामध्ये तिची सावत्र आई तिला त्रास देते आणि त्यानंतर त्या सोनसाखळीला. चा जो काळ होता, 80-90 खूप संक्रमण होत होती, विद्यार्थी चळवळी, युवक चळवळी आणि या बदलत्या काळाचा ओ घेत असतानाच वडील माझे प्रचंड अभ्यास त्यांचा. स्वतःचा होता आणि ते याच्यामध्ये लाळ्या खुरकत नावाच्या रोगावरती त्यांनी संशोधन केलं होतं आणि त्यांनी डॉक्टरेट फ्रान्स मधून फ्रान्स मधून सिते युनिव्हर्सिटीतून केली होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास ते परदेशी गेल्यावर आईने बीएचा अभ्यास सुरू केला होता तर ती एकटी बसायची अभ्यासाला म्हणून मी पण पाचवी सावीत असताना तिच्याबरोबर ती वाचायला बसायचे त्याच्यामुळे हळूहळू माझा नंबर चांगला यायला लागला आणि दुसरं अजून एक सिक्रेट असं की पंढरपूरचा माझा आजोळ आहे. तर ते सिक्रेट नाहीये पण तिथे दोन लाकडी मोठी कपाट होती की ज्याच्यात आमचे आजोबा श्रीपाद अप्पाजी देशपांडे यांनी सगळी त्या काळची नाटक गोविंदा गरज केशव सूत नासी फडके खांडेकर मामा वरेरकर यांची सगळी पुस्तक त्या कपाटात होती आणि दुसर एक कपाट होतं ते मोठ्या माणसांच्या पुस्तकाच होतं आजोबांकडून मी आयडिया करून चावी घेतली आणि ती पण मोठ्या माणसांची सगळी पुस्तक सहावी सातवीत असतानाच वाचून काढली अशी वाचन. आई बाबा वगैरे त्यांच ठरलं होतं की ते तो गादीखाली लपून ठेवून द्यायचे मराठा तर मला ती जागा कळली होती आणि त्याच्यामध्ये बुवा तेथे बाया असा एक तो नारायणगावला एका आश्रमात काय प्रकार चालायचे तो लेख होता पण तो पण मी सहावी सातवीत असताना घेतला आणि वाचला तेव्हा मला लक्षात आलं की अंधश्रद्धा काय भयानक प्रकार प्रेम विवाहाची बीजे आहे ती अशी नासी फडक्यात निरवली आहे तुझ्या मनामध्ये अजिबात नाही अजिबात नाही एवढं रोमटिक आणि एवढं नासी फडक्यांच्या कल्पनातल प्रेम आता जगात राहिल असेल तर त्यांच मी अभिनंदन करीन या व्यासपीठावरती बोलून पण म्हणजे चावटपणाच्याकडे जाणं हे सातवी आठवीत असताना सुरू झालं ते सावटपणाकडे नव्हतं साहित्याचा शोध चालला होता माझा तुम्ही तुमची दृष्टी आहे ना ते लोहिया जस म्हणतात राम मनोहर लोहिया तुम्ही तुमची दृष्टी बदला नाही शिवसेनेत गेल्यावर तो चावटपणा संपला असं अजिबात नाहीये कारण. बाळासाहेब जे काय सटकवायचे बाळासाहेब ठाकरे त्याच्यामध्ये त्यांचा एक नर्म विनोदामध्ये नेहमी असा एक वेगळा पैलू असायचा पण त्याच्यामध्ये त्या हेतू जो आहे ना तो समोरच्या माणसाला कुठेतरी एक ज्याला आपण म्हणू की हलवून सोडणं किंवा त्या माणसाची दखल घेणं असा तो गोष्ट होती पण जेव्हा आता तू म्हणालास की शिवसेनेत गेल्यावर चावटपणा संपला त्यावर त्या म्हणाले असं काही नाहीये म्हणजे तो अजूनही आहे आता. की तुम्ही 70 71 72 च्या काळामध्ये उदगीर नावाच्या गावी मेडिकल प्रॅक्टिस केली डॉक्टर त्या व्यवसायाने तर हा जो सगळा बदल आहे रावजीच्या प्रश्नातला मूळ आहे त्या इतकी चांगली मेडिकलची प्रॅक्टिस सुरू असताना ती प्रॅक्टिस करायच सोडून चळवळीमध्ये येण किंवा युक्रां मध्ये येण हे कसं काय घडत गेल माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे सायंटिस्ट त्यांच्या मनात असं होतं की मुलींनी शिकायची वेळ आली तर स्वयपाक, पापड, लोणची करून चरितार्थ करायचा त्यांना मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला आणि माझ्या बहिणी झेलमला दोघीनाही प्रोफेशनल शिक्षण दिलं. त्यामुळे मी आयुर्वेदिक डॉक्टर झाले. प





















