एक्स्प्लोर

Nirbhaya Yojana : महिलांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या गाड्या 3 महिन्यांपासून धूळ खात

Nirbhaya Fund Yojana : देशातील कोणत्याही मुलीला निर्भयासारखा त्रास होऊ नये म्हणून निर्भया योजना/निधी सुरू करण्यात आला.

Nirbhaya Fund Yojana : केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक योजना राबवते. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार त्या योजना प्रत्यक्षात समाजातील तळागाळात राबविण्याचे काम करते. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने निर्भया योजना सुरू केली होती. देशातील कोणत्याही मुलीला निर्भयासारखा त्रास होऊ नये म्हणून निर्भया योजना/निधी सुरू करण्यात आला. निर्भया फंड ही केंद्र सरकारने जाहीर केलेली रक्कम आहे. महिलांवरील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी देशभरातील पोलीस दलांना संसाधने उपलब्ध करून दिली जातात. नुकत्याच निर्भया फंडाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून मुंबई पोलिसांना शेकडो चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्यात आली. ज्याची एकूण किंमत सुमारे 30 कोटी आहे. यामध्ये 220 SUV, 35 MUV आणि सुमारे 350 दुचाकींचा समावेश आहे. ही सर्व वाहने मार्च महिन्यात मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. 

मुंबईतील भोईवाडा स्टेशन अंतर्गत नायगाव पोलीस ग्राऊंडच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगेत गाड्या उभ्या आहेत. या गाड्या गेल्या तीन महिन्यांपासून अशाच पडून आहेत. त्यांचा वापरच केला जात नाही. राज्य सरकारच्या पोलिसांना महिलांच्या बचावासाठी वापरता याव्यात म्हणून केंद्र सरकारने ही वाहने येथे आणली आहेत. परंतु, निर्भयाचे प्रकरण डोळ्यांसमोर असतानाही हा प्रकार घडतोय. निर्भया योजनेच्या निधीतूनच ही वाहने खरेदी करण्यात आली होती. जेणेकरून विविध राज्यांतील शहरांमध्ये पेट्रोलिंगची सुविधा वाढवावी. तसेच, शहरातील महिलांना या काळात सुरक्षित वाटू शकेल. मात्र, 3 महिने उलटूनही ही वाहने ज्या कामासाठी आणली होती ते काम पूर्ण होताना दिसत नाही.

या प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता, त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, "या प्रश्नाचे उत्तर मुंबईचे पोलिस आयुक्तच देऊ शकतात. तर, या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना विचारले असता, त्यांनी या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही." 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत
लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळSupriya Sule on Nitin Gadkari :  नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोलाRamdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलंABP Majha Headlines :  11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत
लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार
Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
Sharad Pawar : शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी,
शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल, अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाच्या गराड्यातून मागणी, "अहिल्यानगर नको अहमदनगर हवं"
PM Kisan Scheme : अखेर प्रतीक्षा संपणार, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 20 हजार कोटी येणार, मोदी स्वत: महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पीएम किसानचे 2 हजार पाच दिवसात मिळणार, मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात होणार 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळा
Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले
MHADA: म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
म्हाडाच्या दोन घरांसाठी 27 मराठी कलाकारांचे अर्ज , संस्कृती बालगुडेचा अर्ज लॉटरी पूर्वीच बाद
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Embed widget