एक्स्प्लोर

Patanjali News: अष्टांग योगातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती, लाखो लोक पतंजली योग का स्वीकारतायत?

पतंजली जो योग सांगतो त्यानुसार,योगाचे मुख्य उद्दिष्ट व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन  निर्माण करणे आहे. यात आठ भाग आहेत, ज्यांना अष्टांग योग म्हणतात. 

Patanjali News: योगाचा रोजच्या आयुष्यात अवलंब केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारतेच असे नाही तर मानसिक संतुलन आणि अध्यात्मिक जागृकता निर्माण होण्यासही मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत योग  एक प्रभावी उपाय असल्याचं सिद्ध होताना दिसत आहे.त्यामुळेच आरोग्य, ध्यान आणि आत्म-साक्षात्कारासाठी ते महत्त्वाचे समजलं जात आहे. योग आता केवळ एक प्राचीन परंपरा राहिलेली नाही तर ती एक जागतिक आरोग्य चळवळ बनली आहे. गेल्या काही वर्षांत, योगगुरू बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजलीनेही लाखो लोकांचे लक्ष शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाकडे वेधले आहे. (Yoga)

पतंजली जो योग सांगतो त्यानुसार,योगाचे मुख्य उद्दिष्ट व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन  निर्माण करणे आहे. यात आठ भाग आहेत, ज्यांना अष्टांग योग म्हणतात. 

काय आहेत हे भाग?

यम (नैतिक तत्वे)
नियम (वैयक्तिक शिस्त)
आसने (शरीराची आसने)
प्राणायाम (श्वास नियंत्रण)
प्रत्याहार (इंद्रियांवर नियंत्रण)
धारणा (एकाग्रता)
ध्यान (ध्यान)
आणि समाधी (आध्यात्मिक ऐक्य)

पतंजलीतून योगाच्या कार्यशाळाही..

 पतंजली योग फाउंडेशनसारख्या संस्था या प्राचीन परंपरेला आधुनिक जीवनशैलीत समाविष्ट करण्यासाठी काम करत आहेत.असा दावा पतंजली करते. उत्तराखंडमधील ऋषिकेश या योग नगरीत स्थित असणारी ही संस्था योग आणि आयुर्वेदाद्वारे समग्र आरोग्य देण्याचा प्रयत्न करते. येथे हठयोग, अष्टांगयोग, कुंडलिनी योग आणि उपचारात्मक योग असे विविध प्रकारचे योग सत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. असे पतंजलीकडून सांगण्यात आलं.विशेषतः, तणाव, चिंता आणि जीवनशैलीशी संबंधित इतर समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी उपचारात्मक योग फायदेशीर आहे. यामध्ये आसने, प्राणायाम, ध्यान आणि विश्रांती तंत्रांचा वापर केला जातो. असेही पतंजली सांगते.

आयुर्वेदही पतंजली योग फाउंडेशनच्या कार्यक्रमांचा  भाग

योगाला पूरक असलेले आयुर्वेद हे देखील पतंजली योग फाउंडेशनच्या कार्यक्रमांचा एक भाग आहे. यात वैयक्तिक आयुर्वेदिक सल्ला दिला जातो.ज्यामध्ये आहार, जीवनशैली आणि औषधी वनस्पतींद्वारे आरोग्य राखण्यासाठी उपाय सुचवले जातात. पतंजली योगाच्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण म्हणजे ते केवळ शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नसून तर मानसिक आणि आध्यात्मिक विकासावर देखील भर देते. लोकांना तणावमुक्त जीवन जगण्यास आणि आत्म-साक्षात्कार प्राप्त करण्यास पतंजली प्ररित करते.

योगाची लोकप्रियता सतत वाढत आहे - पतंजली

शांत आणि नैसर्गिक वातावरण आत्म-साक्षात्कार आणि मानसिक शांतीसाठी आदर्श आहे. पतंजली कंपनीचा दावा आहे की एकूण जीवनशैलीत सुधारणा शोधणारे लोक पतंजली योग फाउंडेशनकडे वळत आहेत आणि त्याची लोकप्रियता सतत वाढत आहे. असेही पतंजलीकडून सांगण्यात आले.

अनेक संस्था योगाबद्दल जागरूकता पसरवत आहेत.

भारतात योगाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे आणि ती केवळ एक प्राचीन पद्धत म्हणूनच नव्हे तर आधुनिक जीवनशैलीचा एक भाग म्हणून देखील ओळखली जात आहे. सरकार, आरोग्य संस्था आणि पतंजली व्यतिरिक्त, अनेक खाजगी संस्था देखील याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सक्रियपणे योगदान देत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?Yuzvendra Chahal + Dhanashree Verma : चहल आणि धनश्री मुंबईतील कोर्टात दाखल | FULL VIDEOChitra Wagh Angry Speech : ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Embed widget