एक्स्प्लोर

Aurangabad: मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक, गद्दारांच्या हस्ते अनावरण झाल्याचा आरोप

Aurangabad News: शिवसेना-शिंदे गटाच्या वादात आता राष्ट्रवादीने सुद्धा उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 

Aurangabad News: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र गद्दारांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक केलं. त्यामुळे शिवसेना-शिंदे गटाच्या वादात आता राष्ट्रवादीने सुद्धा उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी अमोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण हे गद्दारांचे हस्ते करण्यात आल्याचा आरोप करत, राष्ट्रवादीने शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केले. दुग्धाभिषेक केल्यावर आंदोलनकर्ते मात्र तेथून फरार झाले. 

पोलिसांचा बंदोबस्त

या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर शिवरायांच्या पुतळ्याजवळ शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अचानक झालेल्या या आंदोलनाची पोलिसाना सुद्धा कल्पना नव्हती. त्यामुळे आता विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 

यापूर्वी शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना, बिडकीन येथे त्यांनी भव्य अशी रॅली काढली होती. मात्र ज्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी रॅली काढली होती, त्या रस्त्यावर शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले होते. त्यात आता राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या विरोधात शिवसेनेबरोबरच आता राष्ट्रवादीने सुद्धा दंड ठोकले आहे. 

पत्रिकेत दानवेंच नाव डावलले...

विद्यापीठ परिसरात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी छापण्यात आलेल्या शासकीय निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव डावलण्यात आले होते. त्यामुळे दानवे यांनी कुलगुरू डॉं. प्रमोद येवले यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल केले आहे. तर आज दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 

महत्वाच्या बातम्या... 

पत्रिकेत नाव डावलल्यानंतर दानवे विद्यापीठात; कुलगुरुंविरोधात हक्कभंग, कुलगुरू म्हणतात 'नो कमेंट' 

मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम अन् राजकारण; मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील काय घोषणा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speechपोलिसांचा खबरी असल्याचा संशय,गडचिरोलीत माजी सभापतीची हत्या फडणवीस म्हणाले..Anandache Paan : Nilu Niranjana यांचा थक्क करणारा प्रवास, लेखिका Mrunalini Chitale यांच्याशी गप्पाSanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊतTop 50 News : टॉप 50 : बातम्यांचं अर्धशतक : ABP Majha : 02 Feb 2025 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
Gulabrao Patil : धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
PM Kisan : पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील 6000 रुपयांची चिंता मिटली, सरकारनं अर्थसंकल्पात केली मोठी तरतूद
पीएम किसान सन्मान निधीसाठी 63 हजार कोटींची तरतूद, शेतकऱ्यांच्या 6000 रुपयांचा प्रश्न मार्गी
Embed widget