एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Water Shortage : रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई , 23 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
उन्हाच्या वाढत्या कडाक्यासह रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे... पाणीटंचाईमुळे जवळपास 23 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय.. रत्नागिरी शहरात सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत असून आता सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत. रत्नागिरी शहरच नव्हे तर जिल्ह्यातल्या इतर भागातील धरणांची पाणी पातळीदेखील कमी झाली आहे..
रत्नागिरी
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion