एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Sanjay Raut Full PC : आता उद्या आंदोलकांवर रणगाडे चालवणार का ? संजय राऊतांचा सवाल : ABP Majha
दहा वर्ष नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, २०१४-२०१९ या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या हमीभावासंदर्भात निर्णय घेऊ, त्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव देऊ ही मोदींची गॅरंटी होती, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही मोदींची गॅरंटी होती पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही
उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला, शेतकऱ्यांच्या जमिनी कॉन्ट्रॅक्ट फार्मरच्या माध्यमातून भाजपला देणग्या देणारे बड्या उद्योगपतींच्या कशात घालण्याचा प्रयत्न झाला
शेतकरी न्याय मागण्यासाठी जेव्हा पुढे आले तेव्हा त्यांच्या अंगावर अश्रदूराच्या नळकांड्या आणि गोळ्या चालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी आहे
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भविष्य
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement