एक्स्प्लोर
Advertisement
Priyanka Gandhi EXCLUSIVE UP Election:गरिबांना चिरडणारं सत्ताकारण महिलाच बदलू शकतात :प्रिंयका गांधी
उत्तर प्रदेश विधानसभेसाठी,लडकी हूँ लड सकती हूँचा नारा देत, काँग्रेसनं ४० टक्के तिकीटं महिलांना देणार असल्याचं जाहीर केलंय. लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत प्रियंका गांधी यांनी ही मोठी घोषणा केली आहे.. सध्या उत्तर प्रदेशात गरिबांना चिरडलं जातंय, आणि हे चित्र फक्त महिलाच बदलू शकतात असं मत व्यक्त करत प्रियंका गांधी यांनी लखमीपूर घटनेचा उल्लेख न करता टोला हाणाला...पत्रकार परिषदेनंतर प्रिंयका गांधींशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला पाहुयात
भारत
Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?
Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस
PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन
Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल
Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement