Special Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्ट
Special Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्ट
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाहीय, बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं, तुला मी एकट्याला सोडून जातोय, तुला अजून काही कळत नाहीय, तुझं वय आहेच किती, तीन वर्ष, तुला काय कळणार बाळा बाप? कधीच कुणाच नुकसान केलं नाही, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावलाय, विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावलाय, मला हे हाल हाल करून मारणार आहेत, मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली. 18 वर्ष झाली काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या खालची जमीनच सरकली आणि त्यातून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सगळे राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. कारण यांनी मला खूप त्रास दिलाय, त्यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवतोय. आतापर्यंत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा. सर्वांना माझा शेवटचा राम राम. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी धनंजय नागरगोजे या शिक्षकाची ही facebook पोस्ट वाचून महाराष्ट्र सुन्न झालाय. तीन वर्षांच्या लेकीसाठी लिहिलेली पोस्ट फक्त एका शिक्षकाच्या व्यथेपुरती मर्यादित नाहीये. तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचं जळजळीत वास्तव या पोस्टनं जगासमोर आणल आहे. गजेराव मुंडे आश्रम शाळेतील पाचवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या धनंजय नागरगोजे यांना मागच्या 18 वर्षापासून पगारामध्ये अगदी दमडीही मिळाली नव्हती. पगार मागितला तर फाशी घे असं असंवेदनशील उत्तर मिळालं आणि यातूनच धनंजय नागरगोजे यांनी बीड मधील कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळच घडपास घेऊन क स्वतःच आयुष्य संपवलं सुसाईड नोट मध्ये नागर गोजेंनी आत्महत्येसाठी जबाबदार म्हणून पाच ते सहा जणांची नाव घेतली त्यापैकी विजयकांत मुंडे यांनी शिक्षकाच्या आत्महत्येचा खापर सरकारच्या डोक्यावर फोडल. शासनाकडन अनुदान त्या ठिकाणी न आल्यामुळे या ठिकाणी संबंधित शिक्षकाला अनुदान त्या ठिकाणी जे काही मिळायला पाहिजे होत ते अनुदान न मिळाल्यामुळे हा जो काही प्रकार त्याठिकाणी घडला हा प्रकार त्याठिकाणी. संबंधित जे विभाग आहे शिक्षण संचालक ते सगळे पाहतील आणि त्याचं काय कारण असेल तर ती कारण निराकरण व्हावं या दृष्टीने प्रयत्न हा जरूर झाला पाहिजे असं मला वाटतं. बीडच्या शिक्षकांना आता. झालेली नाही आणि दरम्यानच्या काळात त्याला काही त्यांच्या संस्थेमधून काही त्रास झाला, तो त्रास त्याने सहन केलेला आहे आणि त्या बंधूने अशा प्रकारच टोकाच पाऊल उचललेल आहे. सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीने वाढवून द्यावा. चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीवाशी तरतूद करावी. किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीच पाऊल टोकाच उचलणार. धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येनंतर शिक्षक आमदारांनी कुटुंबीयांना मदतीच तर दोषींवर कारवाईचं. प्रमाणे किती शाळेतील शिक्षकांना बिन पगाराच किंवा अल्प पगारात आयुष्य जगाव लागतय यावरही एक नजर टाकूयात. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या जवळपास 200 पेक्षा जास्त या आश्रम शाळां मधली एक आश्रम शाळा महाराष्ट्र सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचा अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली होती परंतु महाराष्ट्र सरकारने खूप उशिरा त्या हँडोवर केल्या आणि याच्यामध्ये त्या शिक्षकांची एक प्रकारे फरपट झाली आहे आणि म्हणून धोरणात्मक अपयाश, संस्था चालकांची मुजोरी, शिक्षण धंदा म्हणून पाहणं आणि शिक्षकांकडून खंडनी वसूल करणं, अशा प्रकारच्या या साऱ्या व्यवस्थेत भरटला गेलेला हा धनंजय नावाचा शिक्षक आहे आणि म्हणून या शैक्षणिक खंडनीच बद आहे का? याची चर्चा आता करायची गरज आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या लेकरांच भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच वर्तमान अस अंधकारमय असेल तर सरकारी घोषणांचा नेमका फायदा काय?
All Shows


































