एक्स्प्लोर

WPL Final : मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन, फायनलमध्ये पराभवाची दिल्लीची हॅट्ट्रिक, हाती आलेला सामना गमावला

WPL Final : मुंबई इंडियन्स दुसऱ्यांना बनली WPL चॅम्पियन, दिल्लीचा लागोपाठ तिसऱ्या फायनलमध्ये पराभव, हाती आलेला सामना गमावला

MI vs DC Final : महिला आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव केलाय. मुंबईने दुसऱ्यांच्या WPL ट्रॉफीवर नाव कोरलंय, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागलाय. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. मुंबईच्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 धावांनी दूर राहिला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. दिल्लीने हाती आलेला सामना गमावला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हरमनप्रीत आणि ब्रंटची फटकेबाजी

नाणेफेक हरल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. खराब सुरुवातीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी 89 धावांची भागीदारी करून मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. एकीकडे हरमनप्रीतने कर्णधारपदी 66 धावांची खेळी केली, तर दुसरीकडे स्कायव्हर-ब्रंटने 60 धावा ठोकल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाच पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला तेव्हा मारिजने कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याशिवाय कोणीही मोठी खेळी करू शकले नाही.

मुंबईने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावलं 

मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबईचा संघ महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये विजयी झाला होता. त्या सामन्यात एमआयने दिल्लीचा 7 गडी राखून पराभव केला होता, तर यावेळी दिल्लीला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई हा एकमेव संघ आहे जो दोनदा WPL चॅम्पियन बनला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

mohammed shami ex wife : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीकडून धुळवड दणक्यात साजरी, सेलिब्रेशन करत शेअर केले खास फोटो

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Embed widget