एक्स्प्लोर
Advertisement
Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरच्या जागेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी वाचणार : आदित्य ठाकरे
मेट्रोच्या चार महत्त्वाच्या कामांसाठी कांजूरची जागा महत्त्वाची आहे. कांजूरच्या जागेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी वाचणार आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
मुंबई
Sandeep Deshpande : मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?
Manoj Jarange तमाशातला सोंगाड्या, बिग बॉस मध्ये घ्या, लक्ष्मण हाके कडाडले
Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement