एक्स्प्लोर

Corona Crisis | राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत महसूल मंत्र्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सरकारच्या तयारीबाबत खुद्द महसूल मंत्र्यांनाच सरकारला आरसा जणू दाखवला आहे. 

मुंबई : राज्यातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषध, टेस्टसाठी उपलब्ध नसलेले किट्स,लसीकरणसाठी होत असलेली गर्दी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.  राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सरकारच्या तयारीबाबत खुद्द महसूल मंत्र्यांनाच सरकारला आरसा जणू दाखवला आहे. 

मुख्यमंत्र्यांना थोरात यांनी खालील मुद्द्यांवर पत्र लिहिले

अहमदनगर जिल्हयात मी नुकताच तालुकानिहाय दौरा केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील माहिती मला त्या त्या तालुक्यातील अधिकारी व लोक प्रतिनिधींशी चर्चा करताना समजली.  

  •  स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान 24 ते 48 तासांचा अवधी लागतो.   या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. 
  • अनेक तालुक्यांमध्ये रॅपीड ॲन्टीजन टेस्ट किट ही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णाच्या संख्येत घट दिसून येते. खरे तर वस्तुस्थिती तशी नाही.  
  • कोरोना पॉझीटिव्ह आलेले 85 टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, पॉझीटिव्ह रुग्णांना द्यावयाची  साधी औषधे ( Paracetamol, Cetrizine, Zink, Azithromicin, Fabiflu..) सुध्दा शासकीय रुग्णालये / कोव्हीड केअर सेंटर येथे  आज उपलब्ध नाहीत.  त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना पुढील उपचार देणे (ऑक्सीजन, रेमीडीसीवीर इंजेक्शन इत्यादी) गरजेचे ठरते.  तरी सदर औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही व्हावी.
  • नागरीकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर HR-CT करण्याकडे नागरीकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनींग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणे सुध्दा रुग्ण वाढीचे कारण ठरत आहे. 
  • रुग्णालयात दाखल करताना डॉक्टर या HR-CT च्या रिपोर्टचा आग्रह धरतात.  याबाबत डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय (Prescription) HR-CT न करणे व आवश्यकता नसताना HR-CT  करायला न लावणे, याबाबत धोरण ठरविणे आवश्यक आहे.    
  • अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतानाही, रेमडीसिवीर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमीडीसिवीर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाला मुलाखत देऊन काँग्रेसची याबाबत नाराजी नाही पण या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे म्हणून पत्र लिहिल्याचे सांगितले. ऑक्सिजन आणि रेमिडिसीविरकडे सगळ्यांचे लक्ष आहे पण इतर गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे असं ही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले  आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 February 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.