एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बदल, कर्जमाफी कुटुंबनिहाय नाही व्यक्तीनिहाय मिळणार
राज्य सरकारने याआधी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीमध्ये प्रत्येक कुटुंबात एक अर्ज अशी कर्जमाफी दिली जात होती.
मात्र आजच्या सरकारच्या घोषणेनुसार आता कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक शेती कर्जदारास शेतकरी कर्जमाफी योजना लागू होणार आहे.
निकष बदलले असल्याने शेती कर्ज असलेल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त केलेले अर्ज हे ग्राह्य धरता येतील. कुटुंबात दुसऱ्या कर्जदाराने अर्ज केला नसेल तर ते सहाय्यक निबंधाकडे अर्ज करू शकतात.
निकष बदलल्याने आता सुमारे शेतकरी कर्जदारांची संख्या सुमारे 5 लाखाने वाढणार आहे.
तर आत्तापर्यंत 38 लाख 53 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 15 हजार 771 कोटी निधी जमा झाला आहे.
मात्र आजच्या सरकारच्या घोषणेनुसार आता कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक शेती कर्जदारास शेतकरी कर्जमाफी योजना लागू होणार आहे.
निकष बदलले असल्याने शेती कर्ज असलेल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त केलेले अर्ज हे ग्राह्य धरता येतील. कुटुंबात दुसऱ्या कर्जदाराने अर्ज केला नसेल तर ते सहाय्यक निबंधाकडे अर्ज करू शकतात.
निकष बदलल्याने आता सुमारे शेतकरी कर्जदारांची संख्या सुमारे 5 लाखाने वाढणार आहे.
तर आत्तापर्यंत 38 लाख 53 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 15 हजार 771 कोटी निधी जमा झाला आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion