एक्स्प्लोर
Advertisement
उस्मानाबाद : करजखेडा गावात नवस फेडण्यासाठी मुलांना मंदिरावरुन फेकण्याची प्रथा
नवस फेडण्यासाठी लहान मुलांना मंदिराच्या शिखरावरुन झोळीत टाकण्याचा प्रकार तुळजापूर जवळच्या गावातल्या जत्रेत दरवर्षी घडतो. इथल्या करजखेडा गावात दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेत नवसानं झालेली मुलं मंदिराच्या शिखरावरुन फेकली जातात. आणि ती खाली एका चादरीत झेलली जातात. यंदाही 1 वर्षापासून ते 5 वर्षे वयापर्यंतची 35 लहान मुलं शिखरावरुन झोळीत टाकली गेली. खंडोबाचा नऊ दिवसाचा उपवास संपल्यानंतर दहाव्या दिवशी ही यात्रा भरते. यावेळी बगाड्यांची मिरवणूक निघते. त्यानंतर या प्रकाराला सुरुवात होते.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
करमणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion