एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी चालवली बुलेट, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/6c29d6dcb7835679b7df4a6b77f5245d1669562456878384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rahul gandhi bharat jodo yatra
1/10
![कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आज 81 व्या दिवशी इंदूरमध्ये पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/3c46cf8cb4c518b7a5d97cbe411247944781f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आज 81 व्या दिवशी इंदूरमध्ये पोहोचली.
2/10
![इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी येथे बुलेट बाईक चालवताना दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/16e262e87ddc888966f471a6407c2eeb91036.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी येथे बुलेट बाईक चालवताना दिसले.
3/10
![येथे राहुल गांधी यांनी सभा देखील घेतली. या सभेत ते म्हणाले आहेत की, आम्ही या प्रवासाला एकटे नाही, तर संपूर्ण भारत आमच्यासोबत आहे. संपूर्ण देशातील जनता आमच्यासोबत चालत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/f0beb7fe50c29b41ea413f677b52bdc99e83a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे राहुल गांधी यांनी सभा देखील घेतली. या सभेत ते म्हणाले आहेत की, आम्ही या प्रवासाला एकटे नाही, तर संपूर्ण भारत आमच्यासोबत आहे. संपूर्ण देशातील जनता आमच्यासोबत चालत आहे.
4/10
![राहुल गांधी म्हणाले की, मी इंदूर आणि इंदूरच्या जनतेचे अभिनंदन करतो. तुम्हाला 6 वेळा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही मला बंधुभाव शिकवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/5aabf3fc2d5ef652afd5073121f6a08ea7fdd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी म्हणाले की, मी इंदूर आणि इंदूरच्या जनतेचे अभिनंदन करतो. तुम्हाला 6 वेळा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही मला बंधुभाव शिकवला आहे.
5/10
![राहुल गांधी पुढे म्हणाले की, या रस्त्यांवर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि सर्वजण एकत्र चालत होते. हा प्रवास एक प्रकारे भारताच्या विचारधारेचा प्रवास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/5f71631bc9af526724172be0decfcf1c74943.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी पुढे म्हणाले की, या रस्त्यांवर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि सर्वजण एकत्र चालत होते. हा प्रवास एक प्रकारे भारताच्या विचारधारेचा प्रवास आहे.
6/10
![लोकसभेत आमचा आवाज ऐकला जात नाही, हे भारत जोडो यात्रेचे मुख्य कारण असल्याचे राहुल गांधी म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/f0e46e5717ea99c3a386c74a38bf4ea46d2b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकसभेत आमचा आवाज ऐकला जात नाही, हे भारत जोडो यात्रेचे मुख्य कारण असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
7/10
![ते म्हणाले की, आम्ही लोकसभेत अनेकदा मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्य विषयांवर चर्चा झाली. मात्र आमचा माईक बंद केला जातो, असा आरोप त्यांनी केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/820183cd1dbdb03b3c4fbb7a2bd6e63eba44b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते म्हणाले की, आम्ही लोकसभेत अनेकदा मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्य विषयांवर चर्चा झाली. मात्र आमचा माईक बंद केला जातो, असा आरोप त्यांनी केला.
8/10
![नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे ही भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे राहुल गांधी म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/83155843428dce215664deea462448d93e803.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे ही भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
9/10
![याचा फायदा शेतकरी, मजूर, तरुण, लहान दुकानदार यांना झाला नसल्याचे ते म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/529346144471b8a25050fa8501ffbfe3e82f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचा फायदा शेतकरी, मजूर, तरुण, लहान दुकानदार यांना झाला नसल्याचे ते म्हणाले.
10/10
![नोटाबंदी आणि जीएसटीचा फायदा फक्त दोनच लोकांना झाला आहे, या लोकांच्या पाठीमागे हेच लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/bfe92cb2f7df324e867b520047432084f6405.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोटाबंदी आणि जीएसटीचा फायदा फक्त दोनच लोकांना झाला आहे, या लोकांच्या पाठीमागे हेच लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Published at : 27 Nov 2022 09:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion