एक्स्प्लोर

बीडचा रॅन्चो | आठवीत शिकणाऱ्या शेतकरीपुत्राने बनवला सौर उर्जेवर चालणारा ट्रक

ना डिझेल ना पेट्रोल ना इंधन ना करंट. केवळ सूर्यप्रकाशावर चालणारा ट्रक महेशने तयार केला आहे. रस्त्यावरून चालणारा हा ट्रक केवळ सोलरवर चालतो. विशेष म्हणजे अधिक रुपये खर्च न करता ही किमया महेशने करून दाखवली आहे.

बीड : कल्पकता आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड ही केवळ शहरी भागांमध्ये शिकणार्‍या मुलातच असते असं नाही तर ग्रामीण भागांमध्ये अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलंसुद्धा यात नक्कीच कमी नाहीत हे वारंवार सिद्ध होते. बीडच्या सुर्डी जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवीत शिकणाऱ्या महेश धांडे या विद्यार्थ्याने चक्क सोलर वर चालणारा ट्रक बनवला. त्यामुळे महेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेवराई तालुक्यातील सुर्डी जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणाऱ्या महेश धांडेने अडगळीला पडलेल्या वस्तू एकत्रित करून हा मिनी ट्रक बनवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत असणाऱ्या महेशला मोठं होऊन इंजिनीअर व्हायचं आहे. यापूर्वीही त्याने अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. मात्र या सोलर एनर्जीच्या प्रयोगामुळे तो सध्या त्याचं कौतुक होत आहे. सध्या वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून महेशने शाळेत वापरात नसलेल्या एका सोलार प्लेटवर चालणारा ट्रक बनवला आहे.
महेशचे आई-वडील शेतकरी आहेत. महेश घरी असतानाही सतत काही ना काही तरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आईवडिलांना देखील त्याच कौतुक वाटत आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करताना तो घरातल्या जुन्या वस्तूचा वापर करतो वापरात नसलेले इलेक्ट्रिकच्या वस्तूंपासून तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो.
सध्या महेशच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षकांना ही अभिमान वाटत आहे. त्याने जेव्हा हा ट्रक शाळेत सरांना दाखवण्यासाठी आणला तेव्हा त्यांनाही हे पाहून आश्चर्य वाटलं. महेशने बनवलेला हा ट्रक आणि या सोलरपासून मिळणारी ऊर्जा त्यात निश्चित मर्यादा आहेत. ट्रॅक्टरची क्षमता आणि यासाठी वापरलेले उपकरणे यालाही मर्यादा आहेत पण महेशने आपल्या कल्पक बुद्धीने कोणत्याही इंधनाशिवाय साकारलेली ही ट्रक हा मोठा प्रयोग आहे. महेश सारखा प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अधिक बळ मिळालं तर याच विद्यार्थ्यांमध्ये आमचे उद्याचे संशोधक घडत आहेत असं म्हटलं तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget