एक्स्प्लोर
शेतकऱ्यांनी अरबी समुद्रात फेकलं सोयाबिन अन् 7/12 उतारे; पोलिसांना चकवा, बोटीतून आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं आला.
Farmers thrown soyabin in mumbai sea
1/8

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं आला. मात्र, हा शेतकरी मोर्चा पोलिसांनी खालापूर येथे अडवून ठेवल्यानं, शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले होते.
2/8

पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी आपण मुंबईत जाणारच, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जीवाला काही झाल्यास याला पोलीस आणि सरकार जबाबदार असल्याचे तुपकर यांनी म्हटले होते. मात्र, अखेर ते काही शेतकऱ्यांसह मुंबईत पोहोचलेच.
Published at : 19 Mar 2025 03:46 PM (IST)
आणखी पाहा























