एक्स्प्लोर
Advertisement
North India Heavy Rain : उत्तर भारतात सहा दिवसांपासून हाहाकार, पावसीमुळे 100 जणांचा मृत्यू ABP Majha
उत्तर भारतात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापुरासारखी परिस्थिती निर्माण झालीय. यामध्ये एकूण १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये झालेत. तिथं ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अन्य राज्यांमध्ये ५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. हिमाचलमध्ये 3 दिवसांत 12 इंच पाऊस पडला, जो सरासरीपेक्षा 10 पटीनं अधिक आहे. इथे डोंगर कोसळत आहेत. भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह 24 राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्याचवेळी, 12 जुलैपर्यंत हिमाचलमधील 12 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement