एक्स्प्लोर
Advertisement
Uttar Pradesh मध्ये मृत्यूतांडव! डेंग्यूसदृश तापामुळं 50 पेक्षा अधिक मृत्यू : ABP Majha
उत्तर प्रेदशात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तापाचं रहस्य अजूनहीउलगडलं नाही. डेंग्यूसदृश्य तापामुळं आतापर्यंत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, बलियामध्ये या रहस्यमयी आजाराचं थैमान पाहायला मिळत होतं. अशातच आता त्याचं थैमान लखनौ आणि कानपूरमध्येही वाढत चाललं आहे. रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
भारत
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion