एक्स्प्लोर

Sowing Update: जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको; तज्ञांचं मत

राज्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी राज्यात अनेक भागात पाऊसाने दांडी मारली आहे. जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको, असं मत हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलं. 

Sowing Update: जमिनीमध्ये 65 मिलिमीटरपर्यंत ओलावा होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको. राज्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी राज्यात अनेक भागात पाऊसाने दांडी मारली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पावसाने दांडी मारलेल्या भागात पेरण्या संकटात आल्या आहेत.अश्यातच राज्यात पाऊसाचा प्रमाण हा 15 जुलै पर्यंत असाच असणार असून राज्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असं मत हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलं. 

मार्च,एप्रिल,मे महिन्यात वाऱ्याचा जो वेग नोंदवला गेला आहे. तो वेग दीड दोन किलोमीटर असा नोंदवला गेला आहे. जेव्हा अस वाऱ्याचा वेग असतो. तेव्हा पाऊसाला रस्ता नीट मिळत नाही.हवेचे दाब जर जास्त असेल तर तेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो.आणि जून महिन्यात जो पाऊसाचा खंड निर्माण झाला आहे. त्याला हेच मुख्य कारण असल्याचं यावेळी साबळे यांनी सांगितलं.

राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी
राज्यातील शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहे. पावसान दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही. काही ठिकाणी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, राज्यात अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे. पेरणीची स्थिती सध्या असमाधानकारक आहे. मागील वर्षी या काळात राज्यातील पेरणी 100 टक्के पूर्ण झाली होती. त्यामुळं यावेळी शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे.
 
मंत्रीमंडळाच्या बैठकीत खरीपाच्या पेरणीच्या संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत केवळ 134 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी याचवेळेत 270 मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षी राज्यातील खरिपाच्या पेरण्या याच तारखेला पूर्ण झाल्या होत्या. राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्केच म्हणजे 20.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.

 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget