एक्स्प्लोर

2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भरभराट होणार, तब्बल 12 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता!

2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात 12 दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.  

मुंबई : देशात सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग, रोजगार वाढवण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटी, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आगामी काही वर्षात या क्षेत्राचा चेहरामोहरा बदललेला असणार आहे. असे असतानाच आता 2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात 12 दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.  

प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे किती नव्या नोकऱ्या निर्माण होणार?

टीमलिज डिग्री अॅप्रेंडशीप या संस्थेच्या रिपोर्टनुसार 2027 सालापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी भरभराट होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नव्या नोकऱ्यांची संधीदेखील वाढणार आहे. 2027 सालापर्यंत 3 दशलक्ष प्रत्यक्ष तर 9 दशलक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. याच रिपोर्टनुसार प्रत्यक्ष नव्या नोकऱ्यांध्ये 1 दशलक्ष नोकऱ्या या अभियंत्यांना, 2 दशलक्ष नोकऱ्या या आयटीआय क्षेत्रातील ज्ञान असलेल्यांना तर 0.2 दशलक्ष नोकऱ्या या कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स आदी क्षेत्रात पारंगत असणाऱ्यांना नोकऱ्या मिळू शकतात. 

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र पाच पटीने वाढायला हवे

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आगामी वर्षात होणारी ही प्रगती लक्षात घेता त्याचा अर्थव्यवस्था वाढीलाही मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत अधिकाधिक पुढे जावा यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत.2030 सालापर्यंत या क्षेत्राचे उत्पादन 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील पाच वर्षे या क्षेत्राची पाच पटीने वाढ झालेली असायला हवे. सध्या भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रआतील देशांतर्गत उत्पादन 101 अब्ज डॉलर्स आहे. यात मोबाईल फोन्सच्या उत्पादनाचा वाटा 43टक्के, कन्झ्यूमर आणि इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा वाटा 12 टक्के आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादानांचे योगदान 11 टक्के आहे.

भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भरभराट होणार

टीमलिज डिग्री अॅप्रेंडशीप या संस्थेच्या रिपोर्टनुसार भारतात सध्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. ही प्रगती लक्षात घेता भारत लवकरच ग्लोबल इलेक्ट्रॉनिक हब म्हणून नावारुपाला येऊ शकतो. आर्थिक वर्ष 2023 चा विचार करायचा झाल्यास भारतातील एकूण व्यापार निर्यातीतील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे योगदान हे सध्या 5.3 टक्के आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

बँकेत नोकरीची मोठी संधी! विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज? 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बदलणार 'हे' 6 नियम, तुमच्यावर नेमका काय होणार परिणाम? 

महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget