एक्स्प्लोर
Photo: श्रेयवाद! आधी खैरे आता भुमरेंनी केलं जायकवाडीचं जलपूजन
Jayakwadi Dam: या वर्षात जायकवाडी धरणातून चौथ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे.

Aurangabad News
1/6

जायकवाडी धरणाच्या जलपूजनावरून राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला.
2/6

औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जलपूजन करू नयेत म्हणून शिवसेनेने आधीच जलपूजन केलं होते.
3/6

शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जलपूजन केले होते.
4/6

त्यानंतर आता रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी आज जायकवाडी धरणाचे जलपूजन केलं आहे.
5/6

संपूर्ण 27 दरवाजे उघडल्यावर संदिपान भुमरे यांनी जलपूजन केलं आहे.
6/6

त्यामुळे जायकवाडी धरणाच्या जलपूजनावरून शिवसेना-शिंदे गटात श्रेयवाद पाहायला मिळत आहे
Published at : 18 Sep 2022 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
