Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?
Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
खोक्या, पायाला बांधलेले 56 लोक, दिशा सालियन, कुणाल कामरा, हक्कभंग, भ्रष्टाचार, हरामखोर आणि आणखी असे अनेक शब्द हे शब्द या गेल्या आताचा अधिवेशन पार पडलेला आहे, त्याच्यात ऐकू आलेले, ज्याची खूप चर्चा झाली, बातम्या झाल्या, ते हे शब्द, नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय माझा मुद्दा एबीपी माझावर, अधिवेशनाच. खूप तर वाजलेला आहे आणि अधिवेशन आपल्याकडे एक अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, पावसाळी अधिवेशन असतं, हिवाळी अधिवेशन असत आणि हे अधिवेशन अधिक महत्त्वाच यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प यावेळी मांडला गेला, सत्ता आल्यानंतर आणि त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेले जातील अशी अपेक्षा होती. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन लक्षात घेऊया याला विधीमंडळ म्हणतात कायदे बनवणार मंडळ ते विधि मंडळ आमदार आमदार आपण म्हणत असतो. आमदार म्हणजे लॉ मेकर्स, कायदे निर्माते असतात, अशावेळी महाराष्ट्राच्या असंख्य विषयांवरचे असंख्य कायदे जुने टाकून देणे, आहे त्याच्यात बदल करणे किंवा नवीन कायदे आणणं हे अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा आज प्रादेशिक असमतोल हा असंख्य वेळा चर्चेला गेलेला विषय आता प्रादेशिक असमतोल म्हणजे काय? मराठवाडा मागास राहिलेला आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, नाशिक सारखी काही शहर जर का सोडली आणि नगर सुद्धा आपण उत्तर महाराष्ट्रात मानतो अशी काही ठिकाण सोडली तर... अशा परिस्थितीमध्ये असे मुद्दे चर्चीले गेले पाहिजेत ते त्या त्या आमदारांनी त्यांच्या भागातून आणले पाहिजेत. आपला महाराष्ट्र हा सागरी, नागरी आणि डोंगरी असा सगळ्या प्रकारचा आहे. पश्चिमेला आपली किनारपट्टी आहे, सह्याद्रीचा घाटमाथा आहे, डोंगर आहेत, पुढे आपल पठार आहे. तिकडे विदर्भ आहे म्हणजे ज्याला आपण सगळा हा घाट माथ्यावरचा परिसर म्हणतो, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या दृष्टीने आजही दरवर्षी एक टू निघते, एक नवी चर्चा होते. कोकणात पडणाऱ्या प्रचंड पावसाच पाणी मराठवाड्याकडे. नवीन आर्थिक क्षेत्र तयार केले जातील कुठे आहेत ते आर्थिक क्षेत्र त्यासाठी कोणती धोरण आपण आणतोय? कोकणाचा मुंबई गोवा महामार्ग हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याबद्दल एक दिवस आपण चर्चेला नाही देऊ शकत की सगळ्यांचा प्रश्न आहे. मग काय होतय त्याचं? शक्तिपीठ महामार्गाबद्दल बाकीच्या सगळ्या ठिकाणी चर्चा होते मग एकदा शक्तिपीठ महामार्गाची उपयुक्तता महाराष्ट्रातल्या रस्त्यांच जाळं वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? काय आणखी अपेक्षा आहेत? आणि नुसते हायवे नाही शहराशहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत आपण काय करतो याची चर्चा झाली. आज शेतकरी आणि सर्वसामान्य सुद्धा मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातल एक मुख्य कारण म्हणजे बँकिंग व्यवस्था म्हणजे काय? कर्ज एकतर मिळत नाही, मिळालं तर त्याच सगळं असं गणित असं होऊन जात की ते फेडता येत नाही कारण त्याच्या बाजूला अनेक आर्थिक कारण आहेत. आणि याच्या जोडीला जी लुबाडणूक फसवणूक होते. काही कोऑपरेटिव बँका कशाप्रकारे मुंबईमध्ये डबघाईला आल्या ते आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. टोरेस सारखा. भ्रष्टाचाराचा प्रकार आपण बघितलेला आहे. विधि मंडळात याची चर्चा नको का व्हायला की अशा अशा या संस्था अशा या बँका, सहकारी बँका बुडतात कशा? असा कोणीतरी टोरेस वाले कोणीतरी रशिया विषयातून येतात आणि काहीतरी योजना तयार करतात आणि लोक त्याच्यात पैसा टाकतात. मग आपली इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग नावाची एक एक विंग असते विभाग असतो पोलिसांचा ते काय करतात? महाराष्ट्रामधल्या जेलमध्ये सडत पडलेले ज्यांना जामीन मिळालेली नाही, सुनावणी झालेली नाही अशा प्रकारचे कैदी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगार सुशिक्षित, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, बंद पडणाऱ्या शाळा, शिक्षणामध्ये येणारा सीबीएससी पॅटर्न, असे किती विषय सांगायचे? पर्यावरणाचा रास, मध्येच एक बातमी येऊन गेली होती, नवीन महाबलेश्वरचा काहीतरी विचार सुरू आणि त्याच्या बाबतीत चर्चा सुरू झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या

















