एक्स्प्लोर

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, पण खरं आयुष्य अत्यंत वेदनादायी, मृत्यूनंतर बंगल्यातच कुजत राहिला मृतदेह

आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिला एकेकाळी हिंदी चित्रपटांची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं. इंडस्ट्रीमधल्या इतर नट्या म्हणजे, तिच्यासमोर अगदी पाणी कम चाय म्हणा ना...

आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिला एकेकाळी हिंदी चित्रपटांची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं. इंडस्ट्रीमधल्या इतर नट्या म्हणजे, तिच्यासमोर अगदी पाणी कम चाय म्हणा ना...

Bollywood Nalini Jaywant

1/12
पण काही काळ अधिराज्य गाजवल्यानंतर मात्र तिनं इंडस्ट्रीतून एग्झिट घेतली. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत मात्र तिला फारच कष्ट सोसावं लागलं. उतारवयात इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री असूनही तिच्या नशीबी एकट्यानं जगायचे भोग आले.
पण काही काळ अधिराज्य गाजवल्यानंतर मात्र तिनं इंडस्ट्रीतून एग्झिट घेतली. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत मात्र तिला फारच कष्ट सोसावं लागलं. उतारवयात इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री असूनही तिच्या नशीबी एकट्यानं जगायचे भोग आले.
2/12
अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट म्हणजे, तिच्या मृत्यूची दखल कुणी घेतली नाही, कित्येक दिवस तिच्या बंगल्यात तिचा मृतदेह तसात पडून होता.
अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट म्हणजे, तिच्या मृत्यूची दखल कुणी घेतली नाही, कित्येक दिवस तिच्या बंगल्यात तिचा मृतदेह तसात पडून होता.
3/12
आपण ज्या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी कोणी नसून नलिनी जयवंत आहे. नलिनी जयवंत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 रोजी झाला. 1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
आपण ज्या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी कोणी नसून नलिनी जयवंत आहे. नलिनी जयवंत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 रोजी झाला. 1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
4/12
1950 च्या दशकात, फिल्मफेअरनं त्यांना हिंदी चित्रपटांमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून संबोधलं. अभिनेते दिलीप कुमार यांनी नलिनीचं कौतुक केलेलं आणि सांगितलेलं की, त्यांनी ज्या-ज्या अभिनेत्रींसोबत काम केलं, त्यांपैकी सर्व अभिनेत्रींमध्ये नलिनी सर्वोत्कृष्ट होती.
1950 च्या दशकात, फिल्मफेअरनं त्यांना हिंदी चित्रपटांमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून संबोधलं. अभिनेते दिलीप कुमार यांनी नलिनीचं कौतुक केलेलं आणि सांगितलेलं की, त्यांनी ज्या-ज्या अभिनेत्रींसोबत काम केलं, त्यांपैकी सर्व अभिनेत्रींमध्ये नलिनी सर्वोत्कृष्ट होती.
5/12
नलिनी जयवंत यांनी सिस्टर्स (1941) आणि अनोखा प्यार (1948) यांसारख्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दिलीप कुमार, देवानंद यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत नलिनी यांनी स्क्रिन शेअर केली. समाधी (1950), संग्राम (1950), राही (1955) यांसारख्या चित्रपटांमधून नलिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
नलिनी जयवंत यांनी सिस्टर्स (1941) आणि अनोखा प्यार (1948) यांसारख्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दिलीप कुमार, देवानंद यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत नलिनी यांनी स्क्रिन शेअर केली. समाधी (1950), संग्राम (1950), राही (1955) यांसारख्या चित्रपटांमधून नलिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
6/12
प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी असूनही नलिनी जयवंत यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूपच वेदनादायी होतं.
प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी असूनही नलिनी जयवंत यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूपच वेदनादायी होतं.
7/12
नलिनी यांनी पहिलं लग्न चित्रपट निर्माता वीरेंद्र देसाई यांच्याशी केलं होतं, पण त्यांचं लग्न काही फार काळ टिकलं नाही.
नलिनी यांनी पहिलं लग्न चित्रपट निर्माता वीरेंद्र देसाई यांच्याशी केलं होतं, पण त्यांचं लग्न काही फार काळ टिकलं नाही.
8/12
इंडस्ट्रीत नवनवीन अभिनेत्रींच्या एंट्रीमुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. 1950 आणि 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांना ऑफर केल्या जाणाऱ्या भूमिका कमी झाल्या आणि त्या हळूहळू प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेल्या.
इंडस्ट्रीत नवनवीन अभिनेत्रींच्या एंट्रीमुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. 1950 आणि 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांना ऑफर केल्या जाणाऱ्या भूमिका कमी झाल्या आणि त्या हळूहळू प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेल्या.
9/12
नलिनी जयवंत यांनी उतारवयात स्वत:ला घरात बंदिस्त केलं होतं आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं होतं. या अभिनेत्रीलाही लोक विसरले. चेंबूरच्या युनियन पार्कमधील त्यांच्या आलिशान बंगल्यात नेहमीच रेलचेल असायची. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांत मात्र, त्यांच्या आयुष्याला एकाकीपणानं ग्रासलं.
नलिनी जयवंत यांनी उतारवयात स्वत:ला घरात बंदिस्त केलं होतं आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं होतं. या अभिनेत्रीलाही लोक विसरले. चेंबूरच्या युनियन पार्कमधील त्यांच्या आलिशान बंगल्यात नेहमीच रेलचेल असायची. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांत मात्र, त्यांच्या आयुष्याला एकाकीपणानं ग्रासलं.
10/12
22 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचं युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथील बंगल्यावर निधन झालं. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात तसाच पडून होता. त्यांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णवाहिका येईपर्यंत, आसपासच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीच कळालं नाही.
22 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचं युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथील बंगल्यावर निधन झालं. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात तसाच पडून होता. त्यांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णवाहिका येईपर्यंत, आसपासच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीच कळालं नाही.
11/12
त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की, 2001 मध्ये पती प्रभू दयाल यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला समाजापासून वेगळं केलं होतं. अनेकजण त्यांना भेटायला यायचे, पण त्या टाळायच्या. लोकांना भेटणं त्यांनी बंद केलं होतं. त्यांच्या नातेवाईकांनीही त्याची काळजी घेतली नाही.
त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की, 2001 मध्ये पती प्रभू दयाल यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला समाजापासून वेगळं केलं होतं. अनेकजण त्यांना भेटायला यायचे, पण त्या टाळायच्या. लोकांना भेटणं त्यांनी बंद केलं होतं. त्यांच्या नातेवाईकांनीही त्याची काळजी घेतली नाही.
12/12
नलिनीचा मृत्यू कसा झाला आणि तिचा अंत्यसंस्कार कोणी केला, हे अजूनही गूढ आहे.
नलिनीचा मृत्यू कसा झाला आणि तिचा अंत्यसंस्कार कोणी केला, हे अजूनही गूढ आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठकEknath Khadse  : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?ABP Majha Headlines : 3 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Chhagan Bhujbal: अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे आले अन्.... छगन भुजबळांचा खळबळनजक दावा
Eknath Shinde: गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; धाराशिवमधून मुख्यमंत्री शिंदेंचा संताप
Supriya Sule Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Girish Mahajan : आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
Embed widget