एक्स्प्लोर

Latur News : लातूर जिल्ह्यातील मरसांगवीत चारशे एकरपेक्षा जास्त जमीन खरडून गेली, बळीराज पुन्हा एकदा चिंतेत

Latur News : लातूर जिल्ह्यातील मरसांगवीत एका सोलार प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची चारशे एकरपेक्षा जास्त शेती खरडून गेली आहे.

Latur News :  लातूर (Latur) जिल्ह्यातील मरसांगवीतील 160 शेतकऱ्यांची (Farmer) चारशे एकर पेक्षा जास्त जमीन खरवडून गेली आहे. अनेक डोंगराच्या कुशीत वसलेलं लातूर जिल्ह्यातील मरसांगवी हे गाव तीरू आणि जळकोट या दोन नदीच्या संगमावर आहे. या दोन्ही नद्यांना अनेक छोटे, मोठे ओढे आणि नाले येऊन मिळतात. पण याच गावातील बाजूच्या डोंगरावर सोलार प्रकल्प तयार झाला आहे.

या सोलार प्रकल्पाला सर्व बाजूंनी कंपाउंड वॉल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे डोंगरातून वाहत येणारे पाणी या कंपाउंड वॉलमुळे अडवलं जात होतं. पण पाण्याच्या प्रवाहामुळे ही कपाऊंड वॉल तुटली आणि सर्व पाण्याचा प्रवाह अनेक ओढ्यांच्या रुपात डोंगरावरून खाली आलं. या पाण्यासोबत अनेक मोठे दगड आणि वाळू वाहत आले. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. जवळपास 160 शेतकऱ्यांच्या जमिनी या खरडून गेल्या आहेत. यामुळे 400 एकरपेक्षा अधिक शेतजमिनी खरवडल्या आहेत.  सुपीक असणाऱ्या शेतजमिनीमध्ये आता फक्त दगड आणि वाळू असल्याचं पाहायाला मिळत आहे. 

यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर एका मानवी चुकीमुळे हे नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर या सोलार प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या सोलार प्रकल्पावर कारवाई करण्याची मागणी देखील शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. 

शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत 

राज्यात आधीच मान्सूनने उशीरा हजेरी लावली. त्यातच लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट देखील कोसळले आहे. त्यातच आता या मानवी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण यामध्ये शेतकऱ्यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान या या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे. तसेच या भागातील नुकसानीचा आकडा हा खूप मोठा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर 'या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत कशी मिळवून देता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या सोलार प्रकल्पामुळे हे घडलं आहे असं सांगण्यात येत आहे त्याची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Latur Rain : लातूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! जमीन खरवडून गेल्याने बळीराजा संकटात, सलग पाचव्या दिवशीहीसूर्यदर्शन नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Neelam Gorhe Delhi Interview : निलम गोऱ्हे पुन्हा कवितांकडे कशा वळल्या? मराठी शाळेत शिकलेली मुलगी ते विधानपरिषदच्या उपसभापती, संपूर्ण प्रवासABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 23 February 2025Neelam Gorhe Full Interview : नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर मोठा आरोप, राजकारण ढवळलं | INTERVIEWUddhav Thackeray PC:नीलम गोऱ्हेंनी  राजकारणात चांगभलं केलं,ठाकरेंचं प्रत्युत्तर;भाजपलाही केलं लक्ष्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Embed widget