एक्स्प्लोर

Toll : स्थानिकांना टोल द्यावा लागेल का? आंतरराज्य सीमेवरील टोल नाक्यांचं काय? सर्व प्रश्नांची उत्तर 'या' ठिकाणी

Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्गावरील 60 किमीच्या अंतरामधील टोल बंद केला जाईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. 

नवी दिल्ली: यापुढे राष्ट्रीय महामार्गावरील 60 किमी अंतराच्या आतमध्ये टोल नसेल अशी घोषणा मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. आता त्यावर काही अपवाद जाहीर करण्यात आले आहेत. आंतरराज्य सीमेवरील टोल नाक्यांना 60 किमीच्या अंतराचा कायदा लागू असेल तसेच महापालिका क्षेत्रातील टोलला अशी कोणतीही सवलत लागू होणार नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. 

नॅशनल हायवे टोल अधिनियम 2088 नुसार साठ किलोमीटरची मर्यादा लागू आहे. पण 2008 च्या आधीचे काही टोल असू शकतात. त्याबाबत अभ्यास करावा लागेल अशी भूमिका मंत्रालयाने घेतली आहे. स्थानिकांना पास बाबत जी सूट मिळणार त्यासाठी किती किलोमीटरची मर्यादा गृहीत धरली जाणार याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. ही सूट शहरी भाग वगळता दहा किलोमीटर पर्यंत असू शकते. कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावरच्या गावांना ही सूट लागू असेल.

टोलसंबंधित सामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण खाली प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात देण्यात येत आहे, 

1. 60 किमी अंतरामध्ये कोणताही टोल नसेल. मग आंतरराज्य सीमेवर याला काही अपवाद आहेत का? 
नॅशनल हायवे टोल अधिनियम 2018 नुसार, राष्टीय महामार्गावरील दोन टोलमधील किमान अंतर हे 60 किमी इतकं असेल. पण काही विशेष प्रकरणात याला अपवाद असू शकतील. 

जर आंतरराज्य सीमा असेल आणि तिथून दोन वेगवेगळे महामार्ग असतील, त्या ठिकाणी हा नियम लागू नसेल. त्या ठिकाणी टोलला काही निर्बंध नसतील. पण ज्या ठिकाणी एकच महामार्ग असेल आणि त्या ठिकाणी दोन राज्यांचे दोन टोल 60 किमी अंतरामध्ये येत असतील तर ते बंद करण्यात येतील. कारण नियमात असं टोल नाक्यांना 60 किमीच्या किमान अंतराचा कायदा लागू आहे. 

2. टोल नाक्याच्या जवळपास राहणाऱ्या स्थानिकांना विशेष पास देऊन सवलत मिळणार का? स्थानिक ठिकाणासाठी काय अंतर ठरवण्यात आलं आहे? 
नियमानुसार, टोल नाका हा महापालिका क्षेत्र किंवा लहान शहरांच्या सीमेपासून किमान 10 किमीच्या अंतरावर असेल. पण याला दोन अपवाद आहेत,

पहिला अपवाद म्हणजे अत्यावश्यक परिस्थिती असल्यास हा नियम शिथिल करता येणार आहे. पण हे अंतर किमान 5 किमीपेक्षा कमी नसावं. 

दुसरं म्हणजे, जर स्थानिकांच्या सोईसाठी महापालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग, पूल, बायपास किंवा टनेल बांधण्यात आला असेल तर त्यावेळी हा नियम लागू नसेल. या परिसरात टोल लागू शकतो. 

स्थानिक नागरिकांच्या ओळखीसाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड हे गृहीत धरलं जाणार आहे. यावर लवकरच आणखी स्पष्टीकरण जारी करण्यात येईल. 

महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget