एक्स्प्लोर

निसर्गाचं रौद्ररुप! महाराष्ट्रातील वादळाचं भीषण वास्तव दाखवणारे फोटो

1/7
वादळामुळे उरण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या वादळाचा मुंबईवरील धोका टळला.
वादळामुळे उरण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या वादळाचा मुंबईवरील धोका टळला.
2/7
चक्रीवादळाचा धोका पाहता मुंबई विमानतळही बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जेव्हा वादळ मुंबईतून पुढे गेलं, त्यानंतर विमानतळ सुरु करण्यात आलं आणि विमानांची उड्डाणं सुरु केली गेली.
चक्रीवादळाचा धोका पाहता मुंबई विमानतळही बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जेव्हा वादळ मुंबईतून पुढे गेलं, त्यानंतर विमानतळ सुरु करण्यात आलं आणि विमानांची उड्डाणं सुरु केली गेली.
3/7
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईहून 95 किलोमीटर दूर असलेल्या अलिबागकडे पोहोचण्याचा प्रवास साधारणतः दुपारी 12 वाजता सुरु झाला होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईहून 95 किलोमीटर दूर असलेल्या अलिबागकडे पोहोचण्याचा प्रवास साधारणतः दुपारी 12 वाजता सुरु झाला होता.
4/7
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना सांगितले की, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडपासून दूर 87 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीवर्धन आणि दिवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना सांगितले की, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडपासून दूर 87 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीवर्धन आणि दिवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालं आहे.
5/7
रायगड जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळेच अनेक झाडं आणि विजेचे खांब पडले होते.
रायगड जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळेच अनेक झाडं आणि विजेचे खांब पडले होते.
6/7
निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या अलिबागच्या किनाऱ्यावर धडक दिली. त्यामुळे अलिबागमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद पाहायला मिळाले. जेव्हा हे चक्रीवादळ अलिबागच्या   किनाऱ्यावर धडकलं त्यावेळी याचा वेग 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका होता. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारा होता की, अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या, तर   काही ठिकाणी घरांची कौलं आणि पत्रे, विजांचे खांबही पडले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या अलिबागच्या किनाऱ्यावर धडक दिली. त्यामुळे अलिबागमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद पाहायला मिळाले. जेव्हा हे चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं त्यावेळी याचा वेग 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका होता. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारा होता की, अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी घरांची कौलं आणि पत्रे, विजांचे खांबही पडले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
7/7
कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने काल 3 जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडक दिली असून आता या वादळाने पुढचा प्रवास सुरु केला आहे. या वादळाने जिथून प्रवास केला त्या   भागांमध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता.
कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने काल 3 जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडक दिली असून आता या वादळाने पुढचा प्रवास सुरु केला आहे. या वादळाने जिथून प्रवास केला त्या भागांमध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडत होता.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ShivJayanti 2025:सईबाईंचं बालपण जपलेला वाडा;थेट शिवरायांच्या सासरवाडीतून Phaltan Naik Nimbalkar WadaShiv Jayanti 2025 : राणू आक्कांचा वाडा...जिथं नांदली छत्रपतींची कन्या Ranu Akka Wada Satara BhuinjRekha Gupta Delhi New CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधीUddhav Thackeray on Operation Tiger : उद्धव ठाकरे यांची 'ती' रणनीती ऑपरेशन टायगर मोडून काढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.