एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : परतीच्या पावसाने वर्ध्यातील शेतकऱ्यांचं नुकसान, ऐन दिवाळीत बळीराजा संकटात
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
![वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/fc895a950b6a500c2265e4443845fef7166565651893583_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Wardha Rains Crop Loss
1/6
![वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/92915c03000e1cbbf0655a27f0ecd0748738e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
2/6
![मागील तीन दिवस देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/c3c6ef5e0c32a1a7f83d4ef600caf35c821ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील तीन दिवस देवळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार परतीचा पाऊस झाला.
3/6
![अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/742f9c0bc74e96deb201fda5d406579958b51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने काढणीला आलेले पीक खराब होऊ लागले आहेत.
4/6
![वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/8d9fdce9d8fee396116025c9d7fc6eaa10705.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसत आहे.
5/6
![त्यामुळे गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/7e9a1d0896bbd7e888972af5195a81ebe90d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे.
6/6
![अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाची परतीच्या पावसाने पूर्णपणे नासाडी केल्याचे चित्र देवळी तालुक्यातील काही गावातील शेतात बघायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/295bc298f516c5a116cd228704fb89b672fcf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अतिवृष्टीतून बचावलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाची परतीच्या पावसाने पूर्णपणे नासाडी केल्याचे चित्र देवळी तालुक्यातील काही गावातील शेतात बघायला मिळत आहे.
Published at : 13 Oct 2022 03:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)