एक्स्प्लोर

रायगडमध्ये 50 टन टाकाऊ प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किमी लांबीचा रस्ता

प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. त्याचा फटका मनुष्यासह प्राण्यांनाही बसतो. टाकाऊ प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी, रायगडमध्ये 40 किलोमीटर रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

रायगड : प्लास्टिकचा कचरा हा जगासाठी चिंतेच विषय बनला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदीही करण्यात आली आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. असाच एक प्रयोग रायगड जिल्ह्यात करण्यात आला आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीने रायगडमधल्या नागोठाण्यात 50 टन प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किमी लांबीचा रस्ता बनवला आहे. रस्ता बनवण्यासाठी दुधाच्या पिशव्या, चॉकलेट, वेफर्सचे रॅपर आणि इतर खराब प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे हा रस्ता तयार होताना प्रत्येक किमी मागे एक लाख रुपयांची बचत झाली आहे. दर पावसाळ्यात राज्यात रस्त्यांची दुर्दशा होते. ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पाहायला मिळतात. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र पावसातही या रस्त्याचं नुकसान होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा रस्ता नेमका कसा बनला? - रस्त्यात बिटूमेन आणि दगडांचे तुकडे एकत्र केले जातात - यात 7 टक्के प्लास्टिक आणि 93 टक्के बिटूमेन मिक्स केलं जातं - एक किलोमीटर रोडसाठी एक टन प्लास्टिकचा वापर होतो - रायगडच्या रोडमध्ये 50 टन प्लास्टिकचा वापर - काँक्रिटच्या रस्त्यांच्या तुलनेत 40 लाख रुपयांची बचत होते. हे प्लास्टिक वापरात कसं आणतात ? - खाऊच्या पदार्थांपासून रस्ता - दुधाच्या पिशव्या, बिस्किट, चॉकलेट रॅपर आणि इतर वस्तूंचा प्लास्टिक कचरा साफ केला जातो - तो मशीनमध्ये बारीक केला जातो. - त्यानंतर गरम भट्टीमध्ये बिटूमेन, दगड आणि इतर वस्तूंबरोबर प्लास्टिक एकत्र केलं जातं. - प्लास्टिकचे दाणे डांबरी रस्ता तयार करताना खडी आणि डांबरासोबत उच्च तापमानात वितळवण्यात येतात - यात अस्फाल्ट काँक्रिटचा थर तयार होतो, ज्याचा वेअरिंग कोट म्हणून रस्त्यावर वापर होतो. अशाप्रकारे प्लास्टिकयुक्त डांबरी रस्ते तयार केले जातात. या प्लास्टिकयुत्त डांबरीकरणामुळे रस्त्यांची लवचिकता वाढते आणि रस्त्याला तडा जात नाही आणि भेगा पडत नाहीत. तसंच वरच्या थरामध्ये प्लास्टिकचा वापर केल्याने रस्त्यावर पडणारे पाणी रस्त्यात झिरपत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जुलै 2026 | रविवार
मुसळधार पावसामुळं 8 तासापासून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवासी मध्येच पडले अडकून
मुसळधार पावसामुळं 8 तासापासून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवासी मध्येच पडले अडकून
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget