एक्स्प्लोर

Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या

झीरो अवरच्या तिसऱ्या सत्रात आपलं स्वागत 

राग हा सर्वात झपाट्यानं पसरत चाललेला सामाजिक रोग बनत चाललाय का, असा प्रश्न पडतो. कारण अतिशय किरकोळ आणि क्षुल्लक कारणांवरून लोक एकमेकांचा जीव घेऊ लागलेत. 

बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात आज बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची त्याच्याच वर्गातील मुलानं कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या केली. मृत विद्यार्थी आणि दोन आरोपी हे सर्व अल्पवयीन आहेत. आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर दुसऱ्याचा शोध सुरूय 

एका विद्यार्थ्यानं गाडीवरून कट मारल्याचा राग मनात असल्यानं त्याची हत्या करण्यात आली, असं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. 

कॉलेजेसमधून आपण इंजिनिअर आणि डॉक्टर तर भरपूर घडवतोय, मात्र विवेकबुद्धीयुक्त नागरिक घडवण्यात आपली व्यवस्था आणि समाज कमी पडतायेत का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. आई-वडील देखील हल्ली मुलांना नकार कसा पचवायचा हे शिकवण्यात कमी पडतात का? मागितलं की द्यायचं, हट्ट केला की तो मानायचा, यात आई-वडिलांचंही चुकतं का? 

जन्मापासून सर्व गोष्टी मनासारख्या झाल्यायत, असं जीवन जगणारी एकही व्यक्ती इतिहासात सापडणार नाही. नकार हा पचवावाच लागतो, तडजोड करावी लागते, प्रसंगी रागही गिळावा लागतो. याचा अर्थ आपला आत्मसन्मान गहाण ठेवायचा असं अजिबात नाही. पण कुठली गोष्ट किती ताणायची, आणि राग आला म्हणून कुठल्या थराला जायचं, याचा विचार आपण केला पाहिजे. 

रागाच्या भरात एखाद्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी, अविचाराचा एक क्षण पुरेसा होतो. पण त्याचे परिणाम अनेकांना अगदी आयुष्यभर भोगावे लागतात. बारामतीतल्या त्या मृत विद्यार्थ्याच्या पालकांचाच विचार करा ना. त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा आता पुन्हा कधीच दिसणार नाहीय. त्यांनी कुणाच्या आधारानं जगायचं? का तर केवळ कुणा एकाच्या रागापायी... 

झीरो अवरमध्ये तूर्तास आपण इथंच थांबूयात, उद्या संध्याकाळी सात वाजून ५६ मिनिटांनी पुन्हा भेटूयात नवीन विषयांसह. पण तुम्ही पाहात राहा एबीपी माझा.

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget