एक्स्प्लोर

Winter Body Detox: शरीर आतून होईल स्वच्छ, भयंकर आजार जातील पळून! स्वामी रामदेवांचा रामबाण Body Detox फॉर्म्युला..

Winter Body Detox: हिवाळ्यात प्रदुषणामुळे फुफ्फुस, हृदय आणि रक्तामध्ये घाण साचते. यामुळे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. म्हणूनच आपले शरीर आतून स्वच्छ करणे महत्वाचे आहे. 

Winter Body Detox: सध्या हिवाळ्याचा महिना सुरू आहे. आणि हिवाळा म्हटलं की हा धुके आणि प्रदूषणाचा ऋतू आहे. आजकाल प्रदूषणाचे हानिकारक कण शरीरात शिरून अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. म्हणूनच बाहेरच्या स्वच्छते बरोबरच शरीर आतून स्वच्छ करणेही तितकेच गरजेचे आहे, यासाठी योगगुरू स्वामी रामदेव यांनी हिवाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्याचा एक रामबाण देशी फॉर्म्युला सांगितला आहे.

शरीराची अंतर्गत स्वच्छता कशी राखायची?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीर आतून स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, मग ती बाह्य असो वा अंतर्गत स्वच्छता. बाहेरच्या स्वच्छतेसाठी लोक रोज आंघोळ करतात पण अंतर्गत स्वच्छता कशी होणार? यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे खाणेपिणे. शरीराला आतून डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही रस घेऊ शकता. वास्तविक, हिवाळा हा थंडीचा तसेच प्रदूषण आणि धुक्याचा ऋतू आहे. भारतातील बहुतांश भागात प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, जे श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करते, त्यामुळे फुफ्फुस, हृदय आणि रक्तामध्ये घाण साचते. यामुळे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. या कारणास्तव, आपले शरीर आतून स्वच्छ करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. आज आम्ही तुमच्यासोबत स्वामी रामदेव यांचा बॉडी डिटॉक्स फॉर्म्युला शेअर करत आहोत, जो तुम्हाला शरीराच्या  अंतर्गत स्वच्छतेसाठी मदत करू शकतो.

विंटर डिटॉक्ससाठी रामबाण फॉर्म्युला!

स्वामी रामदेव हे देशातील सुप्रसिद्ध योगगुरू आणि आयुर्वेदिक उपचारांचे सल्लागार आहेत. सोशल मीडियावरही त्याची खूप चर्चा आहे. योगगुरूकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील आहेत, जिथे ते अनेकदा आरोग्य आणि योगाशी संबंधित व्हिडिओ लोकांसह शेअर करतात. अलीकडेच त्यांनी विंटर डिटॉक्ससाठी एक फॉर्म्युला सुचवला आहे, जो तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swami Ramdev (@swaamiramdev)

स्वामी रामदेवांचा हा फॉर्म्युला काय आहे?

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी स्वामी रामदेव यांनी हिवाळ्यातील हेल्दी ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे. हा एक हिरवा रस आहे, जो फक्त या 3 गोष्टी मिसळून बनवला जातो. हिवाळ्यात या तीन गोष्टी सहज उपलब्ध होतात. ते बनवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी पालक, काकडी आणि आलं घेतलं आहे. सर्वप्रथम आपण पालकाची छोटी पाने स्वच्छ करून काकडी धुवून त्याचे तुकडे करावेत. यानंतर, आल्याचे लहान तुकडे करावे. आता या तीन गोष्टी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर गाळून प्या.

हिवाळ्यातील या ज्यूसचे फायदे

  • स्वामी रामदेव यांनी सांगितले की पालक फायबरचा स्रोत आहे, जे पोट साफ करते.
  • काकडी अँटिऑक्सिडंट्स आणि हायड्रेशनची काळजी घेते आणि आपली प्रतिकारशक्ती देखील मजबूत करते.
  • आले पचन सुधारते, सर्दी आणि खोकला प्रतिबंधित करते आणि सूज कमी करते.
  • स्वामी रामदेव म्हणतात की या रसात लिंबू किंवा आवळा घातल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. 
  • हे प्यायल्याने व्हिटॅमिन सीची कमतरताही भरून निघते. 
  • परंतु ज्यांना हाडे आणि शरीरदुखीची समस्या आहे, त्यांनी याचा वापर करू नये. 

हेही वाचा>>>

Cancer: काय सांगता! कर्करोग बरा झाल्यानंतरही पुन्हा सक्रिय होऊ शकतो? संशोधनात धक्कादायक बाब समोर, जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget