एक्स्प्लोर

एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या देशावर उपासमारीची वेळ, लोक दुकानांमधून चोरतायेत 'या' वस्तू

एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या देशातील जनता आता उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे. ब्रिटनमध्ये (Britain) प्रचंड महागाईमुळं जगण्याच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.

Food Theft : एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या देशातील जनता आता उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे. ब्रिटनमध्ये (Britain) प्रचंड महागाईमुळं जगण्याच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. उपासमारीनं जनतेचं कंबरडं मोडलं आहे. लोक खाद्यपदार्थ चोरून काळ्या बाजारात स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. अशी ब्रिटनमधील लोकांची दुर्दशा आहे. 

ब्रिटनमध्ये मोठ्या दुकानांमध्ये चोरी होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लोक मोठ्या दुकानातून खाद्यपदार्थ चोरून काळ्या बाजारात विकत आहेत. यासाठी देशातील महागाईला जबाबदार धरले जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये विक्रमी शॉपलिफ्टिंग प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या आकडेवारीच्या आधारे मोठमोठ्या दुकानांमध्ये चोरीच्या घटना झपाट्याने वाढत असल्याचे गार्डियनने वृत्त दिले आहे. ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियमच्या अंदाजानुसार, 2023 मध्ये चोरी झालेल्या वस्तूंचे मूल्य अंदाजे 1 अब्ज पौंड (1.3 अब्ज डॉलर) आहे.

लोक मांस, चीज आणि मिठाई यांसारख्या वस्तू चोरतायेत

एका अहवालानुसार, सर्वाधिक चोरी झालेल्या वस्तूंमध्ये मांस, चीज आणि मिठाई या वस्तूंचा समावेश आहे. अशा वस्तू सहज विकल्या जातात. महागाईने त्रस्त झालेले लोक लगेच खरेदी करतात. या खाद्यपदार्थांची दुकाने आणि ट्रकमधून चोरी होत आहे.

वाढत्या खर्चाचा लोकांना मोठा फटका 

ब्रिटनमध्ये राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळं लोक नवीन मार्गांच्या शोधात आहेत. ब्रिटीश इंडिपेंडंट रिटेलर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अँड्र्यू गुडेकर म्हणाले की लोक आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कमी किमतीचे मार्ग शोधत आहेत. ज्या दुकानांमध्ये कधीही चोरी झाली नाही, तिथेही लोक काही सेकंदात संपूर्ण दुकान साफ ​​करतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची काळ्या बाजारात वाढती मागणी.

किराणा कंपन्यांनी वस्तूंच्या दरात केली वाढ 

अहवालानुसार, देशात अन्नधान्याच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. देशात अन्नधान्याची गरिबी शिगेला पोहोचली आहे. फूड बँक लोकांना जगण्यासाठी आवश्यक तेवढे अन्नही देत ​​आहेत. त्यांना फूड बँकेतून पोषक आहार मिळत नाही. लोकांकडे पैसे नाहीत. घरच्यांना परावृत्त करून ते थकले आहेत, त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे. नुकत्याच झालेल्या कॉम्पिटिशन अँड मार्केट अथॉरिटी (सीएमए) च्या अहवालानुसार देशातील मोठ्या किराणा कंपन्या अनावश्यकपणे किंमतीत झपाट्याने वाढ करत आहेत. सीएमएच्या अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 10.1 टक्क्यांवर आला होता. पण आता तो पुन्हा ऐतिहासिक शिखरावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

व्हेज थाळी महागली, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ; दर वाढण्याची कारणं काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget