एक्स्प्लोर

India China Faceoff | 45 वर्षांत प्रथमच भारत-चीन हिंसक संघर्षात सैनिक शहीद

1967 मध्ये नाथु ला जवळ अशा प्रकारची घटना समोर आली होती, ज्यावेळी सीमेवर दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांशी भिडलं होतं

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे एकूण 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या 45 वर्षात असं पहिल्यांदा झालं आहे की, हिंसक झडपेत भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे.

भारत-चीन सीमेवर 45 वर्षांपूर्वी 1975 साली चीनच्या हल्लात भारताचे 4 जवान शहीद झाले होते. त्यावेळी अरुणाचल प्रदेशमध्ये एलएसीवर ( लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) गस्त घालणाऱ्या भारतीय सैन्यावर चीनी सैन्याने हल्ला केला होता.

त्याआधी 1967 मध्ये नाथु ला जवळ अशा प्रकारची घटना समोर आली होती, ज्यावेळी सीमेवर दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांशी भिडलं होतं. सिक्कीममधील झटापटीमध्ये भारताची नियंत्रण रेषेवरील स्थितीमध्ये मजबुती हे महत्त्वाचं कारण होतं. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर भारत नाथु ला सीमेवर आपली स्थिती मजबूत करत होता. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला. 1967 मध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते. त्यावेळी भारतीय सैन्यानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. यामध्ये चीनच्या सैन्याचंही मोठं नुकसान झालं होतं. भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धात चीनचे जवळपास 400 सैनिक मारले गेले होते.

भारत चीनमधील तणावाचं कारण एलएसी

भारत-चीन सीमेवर लदाखमध्ये गेल्या 40 दिवसांत तणावाची स्थिती कायम आहे. चर्चा होत आहेत, मात्र चीनकडून शब्द पाळले जात नाहीत. सैन्य स्तरावर बातचित सुरु आहे, तणाव शांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत चीनमधील तणावाचं कारण एलएसी आहे. तसेच भारत-चीनमधील 1962 च्या युद्धानंतरची वास्तविक स्थितीही कारणीभूत मानली जात आहे. चीन आपल्या सैनिकांच्या तुकड्या पाठवून परिस्थिती बिघडवण्याचं काम करतो. चीनने मे महिन्यात सीमेवरील आपल्या हालचाली वाढवल्या. त्यामुळे दोन्ही देशाचं सैन्य एकमेकांसमोर आलं.

संबंधित बातम्या

India-China Face Off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम : पंतप्रधान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PMABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
Embed widget