Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषण
Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषण
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेचे 22वे उपाध्यक्ष म्हणून पिंपळी विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे विधि मंडळातील सहकारी अण्णा बनसोडे साहेब यांची आज निवड झालेली आहे. आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत, सदिच्छा आहेत, त्यांनी नुकतीस ही जबाबदारी पण स्वीकारलेली आहे. आणि या सभागृहाच उपाध्यक्ष झाल्याबद्दल मी अण्णा बनसोडेंच सर्वात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांची बिनविरोध निवड होण्याच्यासाठी सन्माननीय भास्करराव जाधव, सन्माननीय जयंतराव पाटील, सन्माननीय विजय वडटीवार, सन्माननीय नाना पटोले साहेब आणि संपूर्ण विरोधी पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी अतिशय सहकार्याची भूमिका घेतली ती बिनविरोध होण्याच्या करता त्याबद्दल. त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. अध्यक्ष महोदय, सुरुवातीला बोलत असताना सभागृहाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी साधारण काही गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये इथे उल्लेख केला, परंतु या उपाध्यक्ष पदाची निवड होत असताना मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की एक मे 1960 ला महाराष्ट्र निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कोण कोण जर उपाध्यक्ष झालं तर त्याच्यात दिन दयाळ गुप्ता हे 60 ते 62 होते, कृष्णराव गिरमे साहेब 62 ते 67 होते, पुन्हा गिरमे साहेब 67 ते 72 होते, रामकृष्ण बेत हे 72 ते 76 होते, सैयद फारूक पाशा हे त्या ठिकाणी 76 ते 77 होते, शिवराज पाटील साहेब हे 77. मुख्यमंत्री महोदयांनी आणि या सगळ्यांनीच हे कौतुक करत असताना आम्ही सगळ्यांनी त्यांना उपाध्यक्षाच्या असणापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य यांनी सन्मानपूर्वक त्यांच्या आसनावर बसवलेल आहे आणि सर्व पक्षीय सदस्यांची निवड झालेल्या पिठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या आसनापर्यंत सन्मानाने घेऊन जाण्याची जी प्रथा आहे, विधि मंडळाची गौरवशाली एक इतिहास आहे, परंपरा आहे ही एक चांगली. आहे आणि त्याचं कारणही तितकच महत्त्वाचे जेव्हा सभागृहाच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्ष पदी सदस्य म्हणून निवडून येतात आणि त्यानंतर ते सदस्य कुठल्या एका पक्षाचे किंवा युतीचे किंवा आघाडीचे राहत नाहीत. अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी म्हणून ते संपूर्ण सभागृहाचे 288 आमदारांचे होतात. सभागृहातील प्रत्येक सदस्याचा हक्काच रक्षण करणं आणि सन्मान मान त्या ठिकाणी त्यांना समान न्याय देणं, त्याचबरोबर समान संधी मिळेल, सभागृहाच कामकाज निष्पक्षपण पद्धतीने होईल, सभागृहातील कामकाजाचा दर्जा सुधारून सभागृहाची उंची कशी वाढेल हे निश्चित करण्याची जबाबदारी ही पिटासन अधिकाऱ्यांची असते. नव्याने निवडून आलेले सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून सन्माननीय अण्णा बनसोडेजी हे देखील हीच जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील. सन्माननीय अध्यक्ष. त्यांचा स्वभाव माहिती सभागृहात उपाध्यक्ष म्हणून काम करताना सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा भेदभाव न करता निश्चितपणे ते सगळ्यांना न्याय देण्याचा समान न्याय देण्याचा काम करतील. समान संधी देण्याच काम तर ते करतीलच करतील, परंतु एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना या सभागृहाची जी काही परंपरा आहे ती गौरव. त्यात आपलं योगदान असलं पाहिजे या भावने अनेक सदस्य सभागृहामध्ये या ठिकाणी येत असतात अणणा अशा सदस्यांच्या पैकी. आहे ते कौतुकास्पद आहे, त्यांच्याबद्दल अधिक सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष महोदय, खरं तर देवेंद्रजींनी, मुख्यमंत्री महोदयांनी बरच सांगितलं, पिंपी चिंचवडच्या विकासात मला सुरुवातीपासून साथ देणारे काही आता हयात नाहीयत, माजी आमचे आमदार लक्ष्मण जगताप असतील, खूप जणांची मला नाव घेता येतील, कारण माझी राजकीय जीवनाची सुरुवात 91 साली खासदार पदावर झाली, खासदार म्हणून मी निवडून आलो तेव्हा पिंपी चिंचवड शहर. हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होत त्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे तिथं अनेक कार्यकर्त्यांना पुढे आणण्याच काम घडवण्याच काम त्यांना संधी देण्याच काम त्यांना स्थानीय कमिटी चेअरमन आमदार त्यांना महापौर उपमहापौर पीसीएमटी चेअरमन वेगवेगळ्या कमिट्यांचे चेअरमन बांधकाम खात्याचे चेअरमन अशा खूप समित्यांमध्ये काम करण्याची संधी मी तिथं अनेक लोकांना दिली त्याच्यापैकीच एक अण्णा बनसोडे हे देखील आहेत. महोदय प्रामुख्याने मी तिथं काम करत असताना ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मिनी भारत म्हणून पिंपी चिंचवाकडे बघितलं जातं आणि मग गरीब असेल, दुर्बत असेल, वंचित असेल, उपेक्षित असेल या घटक बांधवांना देखील तिथं मोठ्या प्रमाणावर ह्या वर्ग राहतो. कितीतरी जण अध्यक्ष महोदय तिथं राज्याच्या वेगवेगळ्या भागातन येऊन त्या पिंपी चिंचवड मध्ये राहिलेले आहेत. आज अण्णा बनसोडे देखील मूळ सोलापूर जिल्ह्यातले मोहळ तालुक्यातले आहेत. मग काही कामाच्या नोकरीच्या निमित्ताने अनेक जण विशेषता माझ्या मराठवाड्यातले पण खूप जण तिथे राहतात, आमच्या कोकणातले राहतात, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले राहतात, अशा पद्धतीने हे शहर हे कष्टकऱ्यांचे कामगारांचे शहर म्हणून डेवलप झालेल आहे























