एक्स्प्लोर

Independence Day 2024 : 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का निवडला गेला? जपानशी संबंध काय? सर्वात मोठे कारण जाणून घ्या

Independence Day 2024 : ब्रिटिश राजवटीनुसार भारताला 30 जून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळणार होते, मात्र असे काय घडले? की 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निवडला गेला?

Independence Day 2024 : ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो, हा दिवस भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही केले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का? 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला गेला? जाणून घ्या...

 

...त्यानंतर भारत स्वतंत्र देश बनला

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर भारत स्वतंत्र देश बनला. हा प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे, जो मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, देशभरात लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा केला जातो, परंतु भारताला स्वतंत्र करण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. आहे. जाणून घ्या...

 

स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टलाच का साजरा केला जातो?

ब्रिटिश राजवटीनुसार भारताला 30 जून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळणार होते, पण त्याचवेळी नेहरू आणि जिना यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला. जिना यांच्या पाकिस्तानच्या मागणीमुळे लोकांमध्ये जातीय संघर्ष होण्याची शक्यता पाहून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मांडले. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.


15 ऑगस्ट का निवडला? जपानशी संबंध काय?

15 ऑगस्ट हा दिवस भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या जीवनातील अतिशय खास दिवस होता. दुसऱ्या महायुद्धात 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने ब्रिटीशांपुढे शरणागती पत्करली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात अलाइड फोर्सेजचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना दिले गेले, म्हणून माउंटबॅटनने 15 ऑगस्ट हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निवडला.

 

यंदा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे की 78 वा?

भारताने 1947 मध्ये पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला, यंदा भारत 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार की 78 वा. जर तुम्ही स्वातंत्र्याच्या तारखेपासून म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मोजले तर देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. यासह, भारत 2024 मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 2024 च्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'विकसित भारत' आहे. 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा
Suniel Shetty Maha Majha Katta : सुनील शेट्टीने सांगितला फिटनेस फंडा, डायटीशनचीही गरज नाही
Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
3 Indian Territories on Nepal Currency: आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Embed widget