एक्स्प्लोर
Advertisement
India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान
India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या सुपर एट साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशला विजयासाठी १९७ धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. हार्दिक पंड्यानं अवघ्या २७ चेंडूंत नाबाद ५० धावांची धडाकेबाज खेळी उभारली. त्याच्या अर्धशतकाला चार चौकार आणि तीन षटकारांचा साज होता. कर्णधार रोहित शर्मानं २३, विराट कोहलीनं ३७, रिषभ पंतनं ३६ आणि शिवम दुबेनं ३४ धावांची खेळी केली. त्यामुळंच भारताला २० षटकांत पाच बाद १९६ धावांची मजल मारता आली. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं षटकांत बाद धावांची मजल मारली आहे.
वर्ल्डकप
India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एटमध्ये भारताची बांगलादेशवर 50 धावांनी मात
India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान
Kapil Dev World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलसाठी बीसीसीआयनं आम्हाला आमंत्रित केलंच नाही - कपिल देव
Shivaji Park India vs Australia : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यावर नागरिकांची काय प्रतिक्रिया?
ICC World Cup 2023 : सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक 'माझा'वर, सूर्यकुमारबद्दल काय म्हणाले विनायक माने?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
Blog
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement