एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Indians : मुंबईची तमिळनाडूवर एक डाव 70 धावांनी मात , रविवारी मुंबईत रणजी करंडकाची फायनल
Mumbai Indians : मुंबईची तमिळनाडूवर एक डाव 70 धावांनी मात , मुंबईत रणजी करंडकाची फायनल
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मुंबई ४२व्यांदा प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर आपलं नाव कोरणार का? आम्ही हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबईनं तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी धुव्वा उडवून, रणजी करंडकाच्या फायनलमध्ये मारलेली धडक. रणजी करंडकाच्या या फायनलमध्ये मुंबईचा मुकाबला मध्य प्रदेश आणि विदर्भ यांच्यामधल्या विजयी संघाशी होईल. हा सामना येत्या रविवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
भारत
Devendra Fadnavis : कांदा निर्यातबंदीतही सरकारकडून सातत्याने कांद्याची खरेदी - देवेंद्र फडणवीस
Onion Export : 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Gurucharan Singh Missing Case : गुरूचरण सिंह बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
Loksabha Election Update : देशात दुपारी 3 वाजेपर्यंत 54.67 टक्के मतदान
Mallikarjun Kharge : कलबुर्गीतील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचं भावनिक आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
बॉलीवूड
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion