एक्स्प्लोर

ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?

ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) बुधवारी वार्षिक क्रमावारीका जाहीर केली आहे.

ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) बुधवारी वार्षिक क्रमावारीका जाहीर केली आहे. टी-20 क्रिकटमध्ये भारतीय संघ नंबर वन ठरला आहे. घरच्या मैदानावरील सातत्यानं प्रभावी कामगिरी केल्यामुळं भारतीय संघाला टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळालं आहे. तर, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ कितव्या क्रमांकावर आहे? यावर एक नजर टाकुयात.

टी-20 क्रिकेटमध्ये भारत अव्वल
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती. भारतीय संघ पहिल्याच फेरीत T20 विश्वचषकातून बाद झाला होता. मात्र, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं भारतीय दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 3-0 नं पराभूत केलं. त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. मग श्रीलंकेचा 3-0 असा पराभव करून टी-20 मालिका जिंकली. टीम इंडिया 270 गुणांसह दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेली आहे. यादीत इंग्लंडचा संघ 265 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आणि चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. तर, डिफेंडिंग वर्ल्ड कप चॅम्पियन 251 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 

आयसीसी वार्षिक एकदिवसीय क्रमवारी
आयसीसी वार्षिक एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर, इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे 105 अंक असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 105 गुणांसह भारतीय संघ आयसीसी वार्षिक एकदिवसीय क्रमावारीत चौथ्या स्थानावर आहे.

आयसीसी वार्षिक कसोटी क्रमवारी
कसोटी क्रमवारीत गेल्या 5 वर्षांपासून अव्वल असलेला भारतीय संघाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर,9 गुणांची आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहचलाय. आयसीसी वार्षिक कसोटी क्रमवारीत भारताची 119 गुण आहेत. त्याचबरोबर एशेजमध्ये इंग्लंडचा 4-0 असा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आता 128 गुण झाले आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Delhi High Court Judge Justice Yashwant Verma : बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Delhi High Court Judge Justice Yashwant Verma : बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
Malegaon Blast Case : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
Harshvardhan Sapkal Majha Maharashtra Majha Vision: औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
Embed widget