एक्स्प्लोर

IPL 2022 : 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, कोणत्या संघाची स्थिती काय?

गुजरात टायटन्स

1/10
यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ सामिल झाले असून या 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचतील. यात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्याती केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनी एकूण आठ सामना जिंकल्याने त्याच्या खिशात 16 गुण असून त्यामुळे त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं आहे.
यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ सामिल झाले असून या 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचतील. यात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्याती केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनी एकूण आठ सामना जिंकल्याने त्याच्या खिशात 16 गुण असून त्यामुळे त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं आहे.
2/10
त्याचनुसार नव्याने आयपीएलमध्ये सामिल झालेल्या लखनौ संघाने देखील आतापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास ते पुढील फेरीत नक्कीच पोहचू शकतात. 
त्याचनुसार नव्याने आयपीएलमध्ये सामिल झालेल्या लखनौ संघाने देखील आतापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास ते पुढील फेरीत नक्कीच पोहचू शकतात. 
3/10
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते केवळ 2 गुणांसह दहाव्या स्थआनवर आहेत. त्यामुळे ते त्याचे उर्वरीत सहाच्या सहा सामने जिंकल्यासही प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते केवळ 2 गुणांसह दहाव्या स्थआनवर आहेत. त्यामुळे ते त्याचे उर्वरीत सहाच्या सहा सामने जिंकल्यासही प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत.
4/10
त्याचनुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघानी त्याचे 6-6 सामने गमावले आहेत.
त्याचनुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघानी त्याचे 6-6 सामने गमावले आहेत.
5/10
त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरीत सर्वच्या सर्व सामने चांगल्या रनरेटनी जिंकावे लागेल, त्यामुळे त्यांच पुढील फेरीत पोहोचणं अवघडचं आहे. 
त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरीत सर्वच्या सर्व सामने चांगल्या रनरेटनी जिंकावे लागेल, त्यामुळे त्यांच पुढील फेरीत पोहोचणं अवघडचं आहे. 
6/10
वरील पाच संघ सोडल्यास उर्वरीत राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
वरील पाच संघ सोडल्यास उर्वरीत राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
7/10
तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे.
तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे.
8/10
त्यामुळे बंगळुरु-हैदराबाद या दोघांनाही उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करणं महत्त्वाचं आहे.
त्यामुळे बंगळुरु-हैदराबाद या दोघांनाही उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करणं महत्त्वाचं आहे.
9/10
तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत.
तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत.
10/10
त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.
त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget