एक्स्प्लोर

Drinking Water : गोड पदार्थ खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?जाणून घ्या!

Drinking Water : गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक असेल तर किती वेळाने पाणी प्यावे जाणून घ्या.

Drinking Water : गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक असेल तर किती वेळाने पाणी प्यावे जाणून घ्या.

अनेकांना गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते.मात्र ही सवय योग्य की अयोग्य हे आपण जाणून घेणार आहोत.[Photo Credit : Pexel.com]

1/11
जेव्हा आपण गोड खातो तेव्हा लगेच तहान लागते. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे की शरीराला फक्त पाण्याची गरज भासते.. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा आपण गोड खातो तेव्हा लगेच तहान लागते. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे की शरीराला फक्त पाण्याची गरज भासते.. [Photo Credit : Pexel.com]
2/11
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक असेल तर किती वेळाने पाणी प्यावे किंवा मिठाई खाल्ल्यानंतर तहान कशी कमी करावी. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.[Photo Credit : Pexel.com]
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक असेल तर किती वेळाने पाणी प्यावे किंवा मिठाई खाल्ल्यानंतर तहान कशी कमी करावी. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.[Photo Credit : Pexel.com]
3/11
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच तहान का लागते? गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागल्यास त्याचा अर्थ रक्तातील साखर वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.[Photo Credit : Pexel.com]
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच तहान का लागते? गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागल्यास त्याचा अर्थ रक्तातील साखर वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.[Photo Credit : Pexel.com]
4/11
वास्तविक, तुम्ही कोणताही गोड पदार्थ खाता, ते आधी पोटात जाते आणि नंतर रक्ताभिसरणापर्यंत पोहोचते.[Photo Credit : Pexel.com]
वास्तविक, तुम्ही कोणताही गोड पदार्थ खाता, ते आधी पोटात जाते आणि नंतर रक्ताभिसरणापर्यंत पोहोचते.[Photo Credit : Pexel.com]
5/11
जेव्हा साखर रक्तात पोहोचते तेव्हा ते पेशींमध्ये असलेले पाणी शोषण्यास सुरवात करते. अशा परिस्थितीत पेशींमधून पाणी रक्तात शिरू लागते ज्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन राखले जाते.[Photo Credit : Pexel.com]
जेव्हा साखर रक्तात पोहोचते तेव्हा ते पेशींमध्ये असलेले पाणी शोषण्यास सुरवात करते. अशा परिस्थितीत पेशींमधून पाणी रक्तात शिरू लागते ज्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन राखले जाते.[Photo Credit : Pexel.com]
6/11
पेशी पाणी गमावू लागल्यावर,पेशी मेंदूला पाण्याची गरज असल्याचे रासायनिक सिग्नल पाठवतात. त्यामुळे तहान लागायला लागते.[Photo Credit : Pexel.com]
पेशी पाणी गमावू लागल्यावर,पेशी मेंदूला पाण्याची गरज असल्याचे रासायनिक सिग्नल पाठवतात. त्यामुळे तहान लागायला लागते.[Photo Credit : Pexel.com]
7/11
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच तीव्र तहान लागली असेल तर तुम्ही कोणतेही पेय पिऊ नये. काही वेळानंतर म्हणजेच 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच तीव्र तहान लागली असेल तर तुम्ही कोणतेही पेय पिऊ नये. काही वेळानंतर म्हणजेच 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
8/11
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कोणतेही पेय प्यायल्यास अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यापेक्षा जास्त कॅलरीज शरीरात पोहोचतील आणि आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कोणतेही पेय प्यायल्यास अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यापेक्षा जास्त कॅलरीज शरीरात पोहोचतील आणि आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
9/11
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान कमी करण्याचे उपाय: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच काही खारट खाल्ले तर तहान कमी लागते.[Photo Credit : Pexel.com][Photo Credit : Pexel.com]
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान कमी करण्याचे उपाय: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच काही खारट खाल्ले तर तहान कमी लागते.[Photo Credit : Pexel.com][Photo Credit : Pexel.com]
10/11
गोड पदार्थांमध्ये चॉकलेट आणि टॉफीसोबत पाण्याऐवजी फळांचे सेवन करा.[Photo Credit : Pexel.com]
गोड पदार्थांमध्ये चॉकलेट आणि टॉफीसोबत पाण्याऐवजी फळांचे सेवन करा.[Photo Credit : Pexel.com]
11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget