एक्स्प्लोर

Maharashtra Politics : मतदारांना अधिकार असतात का?

Maharashtra Political Crisis : आजचं राजकारण पाहिलं की सर्वांना एकच प्रश्न पडतो, मतदारांना काही अधिकार आहेत का? कारण मतदान होईपर्यंत जो मतदारराजा असतो त्याची मतदानानंतरची अवस्था 'गरज सरो वैद्य मरो'सारखी झालेली असते. त्यानंतर पाच वर्षे तो काहीही करू शकत नाही. ही परिस्थिती बदलायला हवी, असं आता सर्वांना वाटू लागलंय. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे काही वर्षांत बदललेलं राजकारण आणि नेत्यांच्या बदललेल्या निष्ठा.

कुणी कोणत्या पक्षातून उभं राहायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र जिंकल्यानंतर त्या पक्षाशी त्याची निष्ठा असायलाच हवी, ही किमान अपेक्षा मतदारांनी ठेवायला काय हरकत आहे? कारण विजयात पहिला वाटा संबंधित पक्षाचा असतो. त्यामुळे कायदा, नियम असले तरी दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर संबंधित नगरसेवक, आमदार किंवा खासदाराकडे लोकप्रतिनिधीपदाचा राजीनामा देण्याची नैतिकता असलीच पाहिजे. कारण तसं न करणं ही मतदारांशी पहिली प्रतारणा असते. जो लोकप्रतिनिधी त्याच्या पक्षाशी निष्ठा ठेवू शकत नाही त्याची निष्ठा लाखो मतदारांशी असेल, यावर शेंबडं पोरतरी विश्वास ठेवेलं का?

एक चर्चा आपल्याकडे वारंवार होत असते, ती म्हणजे लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना मिळायला हवा. जे लोकप्रतिनिधी सभागृह आणि जनतेच्या कामात अजिबात सक्रिय नाहीत, त्यांना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना मिळण्यात चुकीचं काय? अनेक ठिकाणी निवडून आलेले आमदार आणि खासदार त्यांच्या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहात नाही. ते सभागृहात हजर नसतात पण बाहेर बोलबच्चनगिरी करत कॉलर टाईट करून हिंडत असतात. असले लोकप्रतिनिधी काय कामाचे? दुर्दैव म्हणजे अशाच लोकप्रतिनिधींचा आपल्याकडे बोलबाला होताना दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात मौन आणि बाहेर मोठमोठ्या बाता, शेरोशायरी, डॉयलॉग मारणारे नेते जिंकून येतात. हा त्यांचा विजय असतो की तो मतदारांचा पराभव असतो, यावर मतदारांनाही सखोल चिंतन करण्याची वेळ आलीय. 

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झालीत. पण मतदाराला कुठलेच अधिकार नाहीत. ज्यांच्या मतावर आमदार, खासदार निवडून येतात, कायदे बनवतात, नियम बनवतात ते मतदारांना कुठलेच अधिकार का देत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आलीय. निवडून आलेल्या आमदार, खासदारांना भेटण्यासाठी मतदारांना खेटे मारावे लागतात, त्यांच्या पीए, सेक्रेटरींना फोनवर फोन करावे लागतात. त्यानंतरही लोकशाहीचा पाय असलेल्या त्या मतदाराची कुणी दखल घेत नाही. काही आमदार, खासदार, मंत्री वगैरे हुशार असतात. ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दरबार भरवतात. लोकशाहीत दरबार भरवणं हेच मुळी राजेशाहीचं लक्षण आहे, हेच कुणाच्या लक्षात येत नाही. म्हणूनच एक प्रश्न वारंवार सतावतो, हे लोकप्रतिनिधी नक्की कुणाला बांधिल असतात?

याच लेखकाचे इतर लेख : 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
Chhatrapati Sambhajinagar Crime News: 'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं,  घटनेचा व्हिडीओ समोर
'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
Shahbaz Sharif on India: मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी,  भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
Embed widget