एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेश : रायबरेलीच्या औष्णिक वीज प्रकल्पात स्फोट, 26 मृत्यूमुखी
उत्तर प्रदेशातील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला आहे. यात 26 कामगारांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रायबरेली हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे राहुल गांधींनी गुजरातचा दौरा अर्थवट सोडून रायबरेलीकडे धाव घेतली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
महाराष्ट्र
Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले
Eknath Shinde Wardha Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही
ABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत
NCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अहमदनगर
सांगली
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement