एक्स्प्लोर
Nirmala Nawale : कारेगावच्या सरपंच मॅडमना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अपात्रतेसंदर्भातील याचिका फेटाळली
Nirmala Nawale, Mumbai : कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळालाय.

Photo Credit - abp majha reporter
1/10

Nirmala Nawale, Mumbai : कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळालाय.
2/10

मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच नवले यांना पात्र ठरवले असून माजी सरपंच अनिल नवले यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
3/10

नवले यांची 2021 मध्ये कारेगावच्या सरपंचपदी निवड झाली होती.
4/10

दरम्यान, सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार माजी सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
5/10

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र केले होते.
6/10

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निर्मला नवले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
7/10

त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाय.
8/10

अपात्रेसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
9/10

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर निर्मला नवले म्हणाल्या, सत्याचा विजय होतो.
10/10

मला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्य लाभले.
Published at : 28 Aug 2024 03:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion