एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : EVM म्हणजे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र, त्यावर पवार साहेबांकडूनही शंका व्यक्त केल्याने आश्चर्य : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Session : ईव्हीएमचा वर आरोप करण्यापेक्षा खुल्या मनाने निकाल स्वीकारा आणि आत्मपरीक्षण करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं.

Devendra Fadnavis Vidhansabha Speech :  विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेल्या विजयावर आता शंका घेतली जात आहे, विरोधकांनी ईव्हीएमचा फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटही असते. आपण केलेले मतदान त्यावर दिसते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना काहीही अर्थ नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवारांनी या आधी कधीही ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला नव्हता, आता त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला याचे आश्चर्य वाटतंय असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र आणि त्यावर आता शंका घेणं म्हणजे संविधानिक संस्थांचा अनादर करणे असा होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभेत आम्हाला कमी जागा मिळाल्या, त्यावेळी आम्ही ईव्हीएमवर शंका घेतली नाही. पण विरोधक आता ईव्हीएमविषयी फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

पवार साहेबांकडून शंका व्यक्त झाल्याने आश्चर्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा निकाल आणि निकाल दुसऱ्या बाजून लागला तर ईव्हीएम दोषी असं विरोधकांचं सुरू आहे. हा लोकशाहीचा एक प्रकारे खून आहे. पवार साहेब यांनी कधीही ईव्हीएमचा मुद्दा काढला नाही. ⁠मात्र यावेळी त्यांनी मुद्दा काढला. ⁠ते म्हणाले की छोटे राज्य आम्हाला देतात आणि मोठे ते घेतात. पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही. पण यावेळी तेही बोललेत. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की ईव्हीएमवर बोलू नका. ज्या ठिकाणी तुम्ही हरता त्या ठिकाणी जाऊन लोकांना उसकवता.लोकशाहीत ही दादागिरी नाही खपवून घेतली जाणार नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील मुद्दे

नवीन सरकार आल्यानंतर माझ पहिलंच भाषण आहे. मी राज्याच्या जनतेच आभार मानतो. या जनतेन महायुतीला घवघवीत यश दिलंय. दादांना अनेकजण पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, अजित दादा एकदिवस नक्की मुख्यमंत्री होतील. मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिलाय. मोदींच्या नाऱ्याला जनतेने साथ दिलीय. मागची पाच वर्षे मला टार्गेट करण्यात आल होतं, याचा एक रेकॉर्ड बनेल.  त्यावर समाज एक झालाय आणि महायुतीला मतदान केलंय. जवळपास 50 टक्के मतं महायुतीला मिळाली. 
 
मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्हूव भेदता येतो. त्यामुळे मी या जागेवर उभा आहे. याचं श्रेय मी भाजपाला आणि जनतेला देतोय. 

आम्ही दिलेलो आश्वासन आणि योजना बंद होणार नाही. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाईल. आम्ही सर्वांना दिलेली आश्वासन पूर्ण करणार.  

निवडणूक आयोगाने वारंवार सांगीतल तरी तुमच्या कानातच जात नाही. पुन्हा तुम्ही खोटी नेरेटिव्ह सुरु केलय, ते आम्ही मोडणार. ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. 2012 पर्यंत ईव्हीएम होतं. तर त्यानंतर व्हीव्हीपॅट सुरू झालं. आपण कुणाला मत केलंय हे त्यामध्ये दिसतंय. 

मी या आधी भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो. त्यामध्ये सामील झालेल्या काही संघटनांची काठमांडूमध्ये बैठक झाली होती. 15 नोव्हेंबर 2024 मध्ये ही बैठक झाली होती. 2012 चे कागदपत्रे मी घेऊन आलो आहे. त्यावेळी अर्बन नक्षलवाद जन्माला आला. देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग अशा सर्व यंत्रणांवर अविश्वास तयार केला जात आहे. त्यामुळे लोक बंड करतील म्हणजे संविधान तोडून अराजकता राज्य आणतील. हाच त्यामागे प्रयत्न आहे. काठमांडू बैठकीमध्ये भारत जोडोत सहभागी झालेले काही लोक गेले होते.  त्यामध्ये ईव्हीएम बद्दल चर्चा झाली. हे काठमांडूमध्ये ठरत आहे

त्यातील 40 संघटना अशा आहेत की त्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून जाहीर केलेले आहे. आर आर आबा त्यावेळी गृहमंत्री होते. बाळा नांदगावकर यांनी त्यावर भूमिका मांडली होती. त्याला आबांनी उत्तर दिले होते. त्यात अर्बल नक्षलवादी म्हणून ज्या संघटना घोषित केल्या होत्या त्याच या संघटना आहेत. ही यादी आमच्या काळातील नव्हे तर आर आर पाटील यांच्या काळातील आहे. 

ही बातमी वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget