एक्स्प्लोर

Exclusive | जगात कुठल्याही नामांकित विद्यापीठानं परीक्षेशिवाय पदवी दिली नाही : UGC उपाध्यक्ष

विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणारचं असा, निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली.

नवी दिल्ली : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यूजीसीची भूमिका पहिल्यापासून परीक्षेचीच होती. जर तेव्हाच हे ऐकलं असतं तर विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला नसता. परीक्षा न घेता पदवी हे शैक्षणिक दृष्ट्या योग्य नाही. परीक्षा होणारच हे आता स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या देखील आहेत. 30 सप्टेंबरनंतरही परीक्षा होऊ शकतात. राज्य सरकार त्यांचे प्रस्ताव घेऊन येतील त्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालात जे निर्देश असतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले. UGC Exams Final Verdict: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय परीक्षा घेण्यासाठी युजीसीकडून स्वातंत्र्य वेगवेगळी विद्यापीठं आपापल्या अखत्यारीत परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय घेऊ शकतात. युजीसीने त्यांना स्वातंत्र्य दिलं आहेच. आमच्या गाईडलाईन्स ब्रॉड आहेत. एकदा परीक्षा घ्या असं सांगितल्यानंतर त्या कशा घ्यायच्या याचे अधिकार विद्यापीठांना आहेत. वेळेत अंमलबजावणी न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचेही डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले. हे प्रकरण कोर्टात जायची गरजच नव्हती. सामोपचाराने त्याच वेळी मिटवता आलं असतं. विद्यार्थ्यांना काही मार्कलिस्ट दिल्या गेल्या यावर कोरोनाचा उल्लेख होता, असे प्रकार चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारांना लागेल ती मदत आम्ही नक्की करू राज्य सरकारांना लागेल ती मदत आम्ही नक्की करू, असे आश्वासन युजीसीने दिलं आहे. दोघांनी मिळूनच हे करावं लागणार आहे. जगातल्या इतर मॉडेलचा देखील आम्ही अभ्यास केला होता. जगात कुठल्याही प्रथितयश नामांकित विद्यापीठानं संस्थेने परीक्षेशिवाय पदवी द्या, असं म्हटलं नाही किंवा केलं नाही. गोंधळाची परिस्थिती संपली याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार देखील युजीसीने मानले. या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला असेलच. नवीन शैक्षणिक वर्ष कसं सुरू करायचं याबाबत महाराष्ट्र सरकारची सूचना चांगली आहे. त्याबाबत आम्ही जरूर विचार करू. आपले विद्यार्थी समंजस आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करून त्यांनी अभ्यास चांगला केला असेल आधीपेक्षा ते चांगले गुण मिळवतील, असा विश्वास डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केला. UGC Exams Final Verdict अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच : सुप्रीम कोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
बकऱ्याचं मुंडकं रंगीत दोरीने उंबरठ्यावर लटकवलं, दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसले; सांगलीत जादूटोण्यामुळे लोक भयभीत
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Maharashtra Goverment: अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
Embed widget