एक्स्प्लोर
Advertisement
712 : देशभरात मान्सूनच्या खंडाने कापूस, सोयाबीन पेरणीला उशीर
पावसाच्या दडी सोबतच किड आणि रोगांच्या समस्येमुळेही काही पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. राज्यात गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्याचीच धास्ती घेऊन यंदा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. याचंच उदाहरण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बघता येईल. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये कापसाखालील क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचं क्षेत्र वाढताना दिसत आहे. तिथेच इतर राज्यांमध्ये मान्सूनच्या खंडामुळे सोयाबीन आणि कापासच्या पेरण्यांना उशीर झाला आहे. पेरण्यांना उशीर झालेल्या राज्यांमध्ये गुजरातसह महाराष्ट्राचाही समावेश आहे. यात कापसाच्या पेरणीमध्ये १६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion