एक्स्प्लोर
महिलांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव का करतात? जाणून घ्या, 5 कारणं
Shamshan Ghat: हिंदू धर्मात अंतयात्रा काढून प्रेत स्मशानात नेलं जातं आणि तिथे अंत्यसंस्कार केले जातात. पण हिंदू धर्मातील विविध जातींमध्ये अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत महिला जात नाहीत. कारण काय?
Why didnt women go to Shamshan Ghat
1/10

समाजातील समजुतींनुसार, हिंदू धर्मातील काही जातींमध्ये स्मशानभूमीत स्त्रिया जात नाहीत. यासाठी एक कारण सांगितलं जातं. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. कुटुंबातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो.
2/10

मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी होणं महिलांसाठी अत्यंत क्लेशदायक असतं. अशा परिस्थितीत स्मशानभूमीतील दुःखी, नकारात्मक वातावरण महिला सहन करू शकत नाही. त्यामुळेच हिंदू धर्मातील काही जातींमध्ये महिला अंत्ययात्रेत सहभागी होत नाहीत, तसेच, अंत्ययात्रेसोबत स्मशानातही जात नाहीत.
Published at : 03 Sep 2024 01:10 PM (IST)
आणखी पाहा























