एक्स्प्लोर

International Labour Day : आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन; हा दिन का साजरा केला जातो, काय आहे महत्व...

जगभरात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस (International Labour Day) साजरा केला जातोय.  हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली. 

International Labour Day: जगभरात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो.

कामगार दिवसाची सुरुवात कशी झाली? 
आजच्याच दिवशी, 1870 च्या दशकात अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी आपल्या कामाचे तास 8 तासांपेक्षा जास्त न करण्यासाठी आंदोलन केलं होतं. बघता बघता या आंदोलनाने मोठं रूप धारण केलं. 1 मे 1886 साली अमेरिकेत 11 हजार कारखान्यातील जवळपास 4 लाख कामगारांनी या आंदोलनात भाग घेतला आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कारखानदारांवर आणि सरकारवर दबाव आणला. कामगारांच्या या आंदोलनापुढे सरकार आणि कारखानदार झुकले. या घटनेच्या सन्मानार्थ 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील सुमारे 80 देशांत हा दिवस साजरा केला जातो.

भारतात कधी सुरुवात? 
भारतात हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1923 साल उजडावं लागलं. सुरुवातीला या दिवसाला मद्रास दिवस या नावाने ओळखलं जायचं. भारतीय कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड सिंगरावेलू चेट्टियार यांनी भारतात हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयासमोर आंदोलन करत कामगारांच्या कामाची वेळ 8 तासांपेक्षा जास्त नको अशी मागणी केली होती. 

कामगार दिवसाचे महत्व
कोणत्याही समाजाच्या वा देशाच्या विकासामध्ये कामगारांची भूमिका महत्वाची असते. कामगारांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी जगभरात आजचा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी जगभरातील कामगारांना सुट्टी असते. काही देशांत कामगारांसाठी उपहाराचे आयोजन केलं जातं. आजच्या दिवशी जगभरातल्या अनेक कामगार संघटना एकत्र येतात. त्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाते. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात. 

 

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget