एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Chanakya Niti: वैवाहिक जीवनात 'या' 3 गोष्टी नातं तुटायला खूप असतात, आताच सावध व्हा, संसार वाचवा, चाणक्यनीतीत म्हटलंय...

Chanakya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात काही तडे गेले असतील किंवा दिसू लागले असतील तर अगोदरच सावध व्हा. आचार्य चाणक्यांनी जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी अनेक मंत्र दिले आहेत.

Chanakya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात काही तडे गेले असतील किंवा दिसू लागले असतील तर अगोदरच सावध व्हा. आचार्य चाणक्यांनी जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी अनेक मंत्र दिले आहेत.

Chanakya Niti astrology marathi news These 3 things in a married life are often enough to break the relationship

1/5
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. असे मानले जाते की या तत्त्वांचे पालन केल्यास जीवनात नक्कीच यश मिळते. या तिन्ही गोष्टी केवळ जीवनाचे धडेच नाहीत तर वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यातही उपयोगी पडू शकतात.
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. असे मानले जाते की या तत्त्वांचे पालन केल्यास जीवनात नक्कीच यश मिळते. या तिन्ही गोष्टी केवळ जीवनाचे धडेच नाहीत तर वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यातही उपयोगी पडू शकतात.
2/5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार वैवाहिक जीवनात तडा गेल्यास किंवा दिसू लागल्यास आधीपासून सावध व्हायला हवे. आचार्य चाणक्यांनी हे भाकीत फार पूर्वीच केले होते. लग्नापूर्वी भावी जोडीदाराला तीन प्रश्न विचारण्याचा सल्ला आचार्य यांनी दिला आहे. जेणेकरून लग्नानंतर पवित्र नात्याला कोणीही बिघडवू नये.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार वैवाहिक जीवनात तडा गेल्यास किंवा दिसू लागल्यास आधीपासून सावध व्हायला हवे. आचार्य चाणक्यांनी हे भाकीत फार पूर्वीच केले होते. लग्नापूर्वी भावी जोडीदाराला तीन प्रश्न विचारण्याचा सल्ला आचार्य यांनी दिला आहे. जेणेकरून लग्नानंतर पवित्र नात्याला कोणीही बिघडवू नये.
3/5
तुमच्या भावी जोडीदाराचे योग्य वय विचारा - चाणक्यनीतीनुसार, लग्नापूर्वी भावी जोडीदाराचे वय विचारले पाहिजे. असे मानले जाते की पती-पत्नीच्या वयातील फरक आणि त्यांच्यातील समजुतदारपणाचा अभाव हे लग्न तुटण्याचे एक कारण आहे. दोघांमध्ये समजूत नसली तर मारामारी होऊ शकते. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा. यामुळे वैवाहिक कलह कधीच संपणार नाही.
तुमच्या भावी जोडीदाराचे योग्य वय विचारा - चाणक्यनीतीनुसार, लग्नापूर्वी भावी जोडीदाराचे वय विचारले पाहिजे. असे मानले जाते की पती-पत्नीच्या वयातील फरक आणि त्यांच्यातील समजुतदारपणाचा अभाव हे लग्न तुटण्याचे एक कारण आहे. दोघांमध्ये समजूत नसली तर मारामारी होऊ शकते. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा. यामुळे वैवाहिक कलह कधीच संपणार नाही.
4/5
तुमच्या भावी जोडीदाराचे योग्य वय विचारा - चाणक्यनीतीनुसार, लग्नापूर्वी भावी जोडीदाराचे वय विचारले पाहिजे. असे मानले जाते की पती-पत्नीच्या वयातील फरक आणि त्यांच्यातील समजुतदारपणाचा अभाव हे लग्न तुटण्याचे एक कारण आहे. दोघांमध्ये समजूत नसली तर मारामारी होऊ शकते. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा. यामुळे वैवाहिक कलह कधीच संपणार नाही.
तुमच्या भावी जोडीदाराचे योग्य वय विचारा - चाणक्यनीतीनुसार, लग्नापूर्वी भावी जोडीदाराचे वय विचारले पाहिजे. असे मानले जाते की पती-पत्नीच्या वयातील फरक आणि त्यांच्यातील समजुतदारपणाचा अभाव हे लग्न तुटण्याचे एक कारण आहे. दोघांमध्ये समजूत नसली तर मारामारी होऊ शकते. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा. यामुळे वैवाहिक कलह कधीच संपणार नाही.
5/5
आरोग्याविषयी माहिती - आचार्य म्हणाले की, लग्नापूर्वी भावी जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे. भविष्यात दोघांनाही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, यासाठी त्यांना कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नसल्याचे स्पष्ट झाले पाहिजे.
आरोग्याविषयी माहिती - आचार्य म्हणाले की, लग्नापूर्वी भावी जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे. भविष्यात दोघांनाही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, यासाठी त्यांना कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नसल्याचे स्पष्ट झाले पाहिजे.

भविष्य फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
Bihar Election Result 2025: ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bihar Election : बिहारमध्ये एनडीएची रेकॉर्डब्रेक कामगिरी; महागठबंधन अवघ्या 29 जागांवर उरली
Nashik Leopard Attack : वनअधिकाऱ्यावर हल्ला केला अन् पळाला, नाशिकमध्ये बिबट्याचा थरार!
CMST Bag Found :  मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
Devendra Fadnavis On Bihar Election : लोकांचा विश्वास मोदींवर, काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे
Nashik Leopard Attack नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ,हल्ल्यात 2 नागरिक जखमी; वनविभागाचे प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
भाजप दिल्लीत बिहार विजयोत्सव साजरा करणार; मोदी भाजप मुख्यालयात पोहोचणार, जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव
Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
मुंबई महापालिकेवर डाका टाकणारे हे डाकू; भाजपच्या अमित साटम यांची ठाकरेंवर बोचरी टीका
Bihar Election Result 2025: ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्र्याचा संताप
Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Embed widget